शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

विद्यार्थ्यांनी उलगडले यशाचे रहस्य

By admin | Updated: January 17, 2016 23:56 IST

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी १२ वी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे १२ वीनंतर करिअरसाठी कोणत्या क्षेत्राची निवड हे या टप्प्यात महत्त्वाचे ठरते.

औरंगाबाद : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल आयुष्यासाठी १२ वी हा महत्त्वाचा टप्पा मानला जातो. त्यामुळे १२ वीनंतर करिअरसाठी कोणत्या क्षेत्राची निवड हे या टप्प्यात महत्त्वाचे ठरते. पालक म्हणतात म्हणून, आपला मित्र गेला म्हणून विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्राची निवड करू नये. स्वत:च्या उज्ज्वल भविष्यासाठी स्वत:चा कल आणि आवडीचा विचार करूनच विद्यार्थ्यांनी एखाद्या क्षेत्राची निवड केली पाहिजे, असा करिअर मंत्र देत तज्ज्ञांनी रविवारी ‘गीतम स्कॉलर-२०१६’ या करिअर मार्गदर्शन चर्चासत्रात विद्यार्थ्यांना यशाचे रहस्य उलगडून सांगितले.लोकमत व गीतम युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी ‘लोकमत भवन’ येथे ‘गीतम स्कॉलर-२०१६’ या करिअर मार्गदर्शन चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रास मार्गदर्शक म्हणून हैदराबाद येथील गीतम युनिव्हर्सिटीचे सहायक प्रशासकीय संचालक डॉ. के. शिव कुमार, पुणे विद्यापीठाचे सहायक प्रोफेसर वैभव जोशी यांची उपस्थिती होती. यावेळी गीतम युनिव्हर्सिटीचे सहायक प्रोफेसर आरेफ महंमद अब्दुल यांची उपस्थिती होती. सहायक प्रोफेसर वैभव जोशी म्हणाले, १२ वीनंतर करिअरची निवड करताना पालकांनी सांगितले म्हणून, मित्र गेला म्हणून एखाद्या क्षेत्राची निवड करू नये. पालकांनी आपला निर्णय विद्यार्थ्यांवर लादू नये. डॉ. के. शिव कुमार म्हणाले, १२ वी म्हणजे करिअरच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा असतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी योग्य करिअरची निवड केली पाहिजे. यावेळी त्यांनी गीतम युनिव्हर्सिटीमधील विविध अभ्यासक्रम आणि त्यातील संधींविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.