शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

नदीवर आंघोळीस गेलेल्या विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2017 00:14 IST

गावाशेजारील नदीत आंघोळीस गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ तर अन्य मुलांचे प्राण एका युवकाच्या सतर्कतेमुळे वाचले़ ही घटना रविवारी दुपारी बोधडी बु़ (ता़ किनवट) येथे घडली़

लोकमत न्यूज नेटवर्कबोधडी (जि़नांदेड) : गावाशेजारील नदीत आंघोळीस गेलेल्या एका विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला़ तर अन्य मुलांचे प्राण एका युवकाच्या सतर्कतेमुळे वाचले़ ही घटना रविवारी दुपारी बोधडी बु़ (ता़ किनवट) येथे घडली़बोधडी बु़ येथील अनिकेत दत्ता गायकवाड (वय १३, इयत्ता ६ वी), श्याम गोविंद केंद्रे (वय १७, इयत्ता ८ वी), आदित्य संदीप पडघणे (वय १३) हे जिल्हा परिषद शाळेतील तिघेजण नदीमध्ये आंघोळीस गेले़ पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत गेले़मुले पाण्यात बुडत असल्याची बाब नदीपात्रात आंघोळ करीत असलेल्या जीवन सुभाष शिंदे यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी तत्काळ मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला़यावेळी त्यांना श्याम गोविंद केंद्रे आणि आदित्य संदीप पडघणे या दोघांना वाचविण्यात यश आले, परंतु अनिकेत गायकवाड हाती लागला नाही़दरम्यान, जवळच असलेल्या वस्तीतील सुभाष पाटील, श्रीकांत मुंडे, किरण डोंगरे, संतोष सोनकांबळे, राजू कांबळे, अजय काळभाडे, मधुकर गवळे, मारोती शिनगारे, उपसरपंच यांनी अनिकेतचा शोध घेण्याचा प्रयत्न केले़ परंतु, त्याचा शोध लागला नाही़यानंतर भोई समाजातील उत्तम शिरफुले, श्रीकांत शिरफुले, माधव शिरफुले यांनी अनिकेतचा मृतदेह पाण्यातून शोधून काढला़मृतदेह काढण्यास जवळपास तासभर लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी जमली होती़या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़ तर दोन विद्यार्थ्यांचे जीव वाचविणाºया जीवन शिंदे या युवकाचे कौतुक होत आहे़