शहरं
Join us  
Trending Stories
1
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
2
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
3
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
4
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
5
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
6
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
7
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
8
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
10
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
11
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
12
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
13
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
14
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
15
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
16
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
17
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
18
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
19
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

एस़टी़ला प्रभारींचाच ‘दे धक्का’

By admin | Updated: December 22, 2014 01:03 IST

व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘ बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे

 

व्यंकटेश वैष्णव ,बीड ‘

बहुजन हिताय बहुजन सुखाय’ हे ब्रीद घेवून प्रवाशांची अविरत सेवा करणारी बसगाडीला अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचे ग्रहन लागले आहे. यामध्ये चार एसटी आगारांचा कारभार प्रभारी अधिकाऱ्यांवर सुरू असल्याने जिल्ह्यातील परिवहन महामंडळाचे नियोजन पुरते कोलमडले असल्याचे चित्र पहावयास मिळते. जिल्ह्यात बहुतांश शासकीय कार्यालयांचा कारभार प्रभारी अधिकारी, कर्मचाऱ्यांवर चालतो. रिक्त पदांची घरघर कायमची असल्याने नागरिकांच्या फायद्याचे अथवा इतर निर्णय घेण्यासाठी संबंधीत कार्यालयांना विलंब लागतो. असे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. राज्य परिवहन महा मंडळा अंतर्गत बीडसाठी एकूण २१ अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत, परंतु केवळ १० अधिकाऱ्यांवरच जिल्ह्यातील आठ आगारांचा कारभार चालतो. याशिवाय जिल्ह्यातील एकूण आठ आगारांपैकी चार आगारांचे प्रमुख प्रभारी आहेत. यामध्ये आष्टी, अंबाजोगाई, पाटोदा, गेवराई येथे पूर्णवेळ आगार प्रमुख आहेत. मात्र बीड, परळी, धारूर, माजलगाव या आगारांना मागील अनेक महिन्यापासून पूर्णवेळ आगार प्रमुख नसल्याचे महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जिल्ह्यातील आठ आगारांच्या मिळून पाचशेच्या जवळपास बसगाड्या आहेत. दिवसेंदिवस वाढती लोकसंख्या यामुळे उपलब्ध यंत्रणा अपुरी पडत आहे. यातच पूर्णवेळ काम करणारे अधिकारी उपलब्ध नसल्याने प्रभारी अधिकारी कामकाजासाठी पुरेसा वेळ देत नसल्याचे पहावयास मिळत आहे.४ बीड आगाराच्या अंतर्गत १०० कर्मचाऱ्यांची पदे मंजूर आहेत. मात्र त्यापैकी केवळ ४५ कर्मचारी कार्यरत आहेत. विविध ठिकाणी पदे रिक्त असल्याने एका कर्मचाऱ्याकडे दोन ते तीन ठिकाणचा पदभार स्वीकारावा लागत आहे. असे कर्मचाऱ्यांनी खाजगीत सांगितले.