शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

राज्य सरकारने सुनियोजित धोरणांनिशी सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : मराठा आरक्षण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात घटना पीठासमोर ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

औरंगाबाद : मराठा आरक्षण याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात घटना पीठासमोर ८ मार्चपासून प्रत्यक्ष सुनावणी होणार आहे. या सुनावणीला राज्य सरकारने सुनियोजित धोरणांनिशी उभे राहावे, अशी विनंती याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी राज्य सरकारला केली.

विनोद पाटील म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण याचिकेच्या सुनावणीचे वेळापत्रक दिले आहे. दिनांक ८, ९, १० मार्च रोजी आरक्षण विरोधक तर दिनांक १२, १५, १६ आणि १७ मार्च रोजी आरक्षण समर्थक यांना बाजू मांडायची आहे. १८ मार्च रोजी केंद्र सरकारला तामिळनाडू आरक्षण, ईडब्ल्यूएस आरक्षण आणि मराठा आरक्षण याबाबत भूमिका मांडायची आहे. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या या सुनावणीसाठी राज्य सरकारने चुकांची पुनरावृत्ती न करता, सर्व प्रक्रियेला गांभीर्याने घ्यावे. सुनियोजित धोरणांनिशी न्यायालयात राज्य सरकारने बाजू मांडावी. न्यायालयीन लढाईत मराठा समाज राज्य सरकारसोबत असल्याचे त्यांनी नमूद केले. मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर विविध ठिकाणी सुरु असलेली आंदोलने न्यायालयाच्या विरोधात नसून, ती राज्य सरकारच्या निष्क्रियतेविरोधात आहेत. राज्य मागास आयोगाने मराठा समाजाचे मागासलेपण आधीच सिद्ध केले आहे. कायद्याचा चौकटीतही ते टिकेल, असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला.