शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
3
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
4
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
5
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
6
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
7
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
8
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
9
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
10
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
12
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
13
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
14
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
15
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
16
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
17
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
18
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
19
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
20
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार

घाटनांद्रा येथील बसस्थानकावर सोमवारी आलेल्या एसटी बस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:06 IST

दीड महिन्यांपासून बंद असलेल्या बसमुळे सर्व कामे व प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबून पडली होती. ...

दीड महिन्यांपासून बंद असलेल्या बसमुळे सर्व कामे व प्रवासी वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे अनेकांची कामे खोळंबून पडली होती. मात्र आता बस सुरू झाल्याने दिलासा मिळाला आहे. सिल्लोड आगाराच्या घाटनांद्रा रस्त्यावर दररोज तीन फेऱ्या सुरू करण्यात आल्या असून सिल्लोड बसस्थानकावरून बसची फेरी सकाळी साडेआठ, दुपारी बारा व दुपारी तीन वाजेदरम्यान सुटणार आहे. सुरुवातीला प्रवाशांचा प्रतिसाद पाहून टप्प्याटप्प्याने सर्व मार्गांवर बससेवा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद चव्हाण यांनी दिली. तर पाचोरा आगाराची पाचोरा ते औरंगाबाद व सोयगाव आगाराची सोयगाव ते औरंगाबाद या बसेसदेखील सुरू झाल्या असल्याची माहिती आगारप्रमुख आनंद चव्हाण, अंभोरे, गवारे, वाहतूक नियंत्रक मुरकुटे, चव्हाण, वाहक चंद्रकांत बन्सोड यांनी दिली.

फोटो : घाटनांद्रा येथील बसस्थानकावर सोमवारी आलेली एसटी बस.

070621\datta revnnath joshi_img-20210607-wa0026_1.jpg

घाटनांद्रा येथील बसस्थानकावर सोमवारी आलेली एसटी बस.