शहरं
Join us  
Trending Stories
1
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
2
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
3
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
4
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
5
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
6
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
7
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
8
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
9
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
10
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
11
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
12
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
13
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
14
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?
15
Mumbai: धक्कादायक! अडीच वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून हत्या; आईसह तिच्या प्रियकराला अटक
16
अनिल अंबानी पुन्हा ॲक्शन मोडमध्ये! मुकेश अंबानींना देणार टक्कर? भूतानसोबत २००० कोटींचा करार
17
प्यार तूने क्या किया! डिजिटल अफेअर्स म्हणजे काय, भारतात का लोकप्रिय होतोय रिलेशनशिप ट्रेंड?
18
IPL मध्ये आतापर्यंत खेळले १२०० क्रिकेटर्स, पण 'ही' कामगिरी करणारा साई सुदर्शन 'एकमेव'!!
19
जिथे होते लष्कर-ए-तोयबाचे तळ, तिथेच १४ दिवस प्रशिक्षण घेत होती ज्योती मल्होत्रा! नवा खुलासा
20
मॅनेजरच्या वागणुकीनं नैराश्य, कामाच्या दबावामुळे २५ वर्षीय इंजिनिअरनं उचललं टोकाचं पाऊल

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:14 IST

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे. प्रवेशासंदर्भातील यंत्रणांच्या अपुºया नियोजनामुळे महाविद्यालयातील शिकवणीला सुरुवात होण्यास सप्टेंबर उजडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातही शेवटपर्यंत कोणत्याच शाखेला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.पदव्युत्तरची पहिली फेरी जाहीर; पण महाविद्यालये अनभिज्ञविद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी घेतली आहे. या सीईटीचा निकाल जाहीर केल्यानंतर तात्काळ निकाल प्रवेशप्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे ११ ते १५ आॅगस्टदरम्यान पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या फेरीमध्ये कोणत्या महाविद्यालयात आपला नंबर लागला याची यादीच विद्यापीठ प्रशासानाने संकेतस्थळावर जाहीर केली नाही. यात महत्त्वाची चूक म्हणजे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना कशाच्या आधारवर प्रवेश द्यायचा, त्या विद्यार्थ्यांचा खरोखरच नंबर लागला आहे का? याविषयी सगळा गोंधळच असल्याचे समोर आले आहे. हे समजण्याच्या आताच पहिली फेरी संपली आहे. दुसरी फेरी १६ आॅगस्टपासून सुरू झाली. ही फेरी २० आॅगस्टपर्यंत चालणार आहे.स् मात्र या यादीत कोणाचे नंबर लागले. याविषयीचीही माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर दिली नाही. जाहीर वेळापत्रकानुसार तिसरी फेरी जाहीर करण्याऐवजी स्पॉट अ‍ॅडमिशन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आदी भागातील विद्यार्थ्यांना यासाठी विद्यापीठात यावे लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नो मेरिट; प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घ्या; २३ ला याविद्यापीठाने प्रवेशाच्या फेºया जाहीर केल्या आहेत. या याद्या जाहीर करताना गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. कोणाला कसे प्रवेश दिले, याविषयी काहीही माहिती नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालयाचा संबंध दर्शविला आहे. त्या महाविद्यालयात प्रवेश अंतिम होणार नाही.