शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचा खेळखंडोबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2017 01:14 IST

उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : उच्च माध्यमिक ते पदव्युत्तरपर्यंतच्या आभ्यासक्रमांच्या प्रवेशांचा गोंधळ १५ आॅगस्ट उलटला, तरी सुरूच आहे. प्रवेशासंदर्भातील यंत्रणांच्या अपुºया नियोजनामुळे महाविद्यालयातील शिकवणीला सुरुवात होण्यास सप्टेंबर उजडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातही शेवटपर्यंत कोणत्याच शाखेला प्रवेश मिळाला नाही, तर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षसुद्धा वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे.पदव्युत्तरची पहिली फेरी जाहीर; पण महाविद्यालये अनभिज्ञविद्यापीठाने पदव्युत्तर प्रवेशासाठी सीईटी घेतली आहे. या सीईटीचा निकाल जाहीर केल्यानंतर तात्काळ निकाल प्रवेशप्रक्रिया राबविणे आवश्यक होते. मात्र, त्यामध्ये दिरंगाई झाल्यामुळे ११ ते १५ आॅगस्टदरम्यान पहिल्या फेरीत नंबर लागलेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याची घोषणा करण्यात आली. मात्र, या फेरीमध्ये कोणत्या महाविद्यालयात आपला नंबर लागला याची यादीच विद्यापीठ प्रशासानाने संकेतस्थळावर जाहीर केली नाही. यात महत्त्वाची चूक म्हणजे, महाविद्यालयांनी प्रवेशासाठी त्यांच्याकडे आलेल्या विद्यार्थ्यांना कशाच्या आधारवर प्रवेश द्यायचा, त्या विद्यार्थ्यांचा खरोखरच नंबर लागला आहे का? याविषयी सगळा गोंधळच असल्याचे समोर आले आहे. हे समजण्याच्या आताच पहिली फेरी संपली आहे. दुसरी फेरी १६ आॅगस्टपासून सुरू झाली. ही फेरी २० आॅगस्टपर्यंत चालणार आहे.स् मात्र या यादीत कोणाचे नंबर लागले. याविषयीचीही माहिती विद्यापीठाने संकेतस्थळावर दिली नाही. जाहीर वेळापत्रकानुसार तिसरी फेरी जाहीर करण्याऐवजी स्पॉट अ‍ॅडमिशन करण्यात येणार आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा आदी भागातील विद्यार्थ्यांना यासाठी विद्यापीठात यावे लागणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.नो मेरिट; प्रोव्हिजनल अ‍ॅडमिशन घ्या; २३ ला याविद्यापीठाने प्रवेशाच्या फेºया जाहीर केल्या आहेत. या याद्या जाहीर करताना गुणवत्ता यादी जाहीर केलेली नाही. कोणाला कसे प्रवेश दिले, याविषयी काहीही माहिती नाही. ज्या विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये महाविद्यालयाचा संबंध दर्शविला आहे. त्या महाविद्यालयात प्रवेश अंतिम होणार नाही.