शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

मन स्वच्छतेसाठी अध्यात्म हाच मार्ग : चाकूरकर

By admin | Updated: August 26, 2016 00:45 IST

अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल,

अहमदपूर : मनुष्याच्या मनातील मलिनता खऱ्या अर्थाने स्वच्छ करायची असेल, तर संत सान्निध्यात राहणे आवश्यक आहे. अध्यात्मातूनच मानवी मनातील मलिनता स्वच्छ करता येईल, असे मत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी येथे गुरुवारी व्यक्त केले.प.पू.डॉ. शिवलिंग शिवाचार्य महाराज यांच्या ८० व्या श्रावणमास तपोअनुष्ठान व मौनमुक्ती सांगता सोहळ्याप्रसंगी ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. मंचावर महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री विजयकुमार देशमुख, खा.डॉ. सुनील गायकवाड, हिंगोली जि.प.च्या अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, आमदार बसवराज पाटील मुरुमकर, आमदार विनायकराव पाटील, माजी आमदार बाबासाहेब पाटील, माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर, माजी मंत्री बाळासाहेब जाधव, आमदार रामराव वडकुते, गणेश हाके, माजी आ. गोविंद केंद्रे, अशोक केंद्रे, भारत चामे, सय्यद साजिद, सांब महाजन, दिलीपराव देशमुख, अभय मिरकले आदींची प्रमुख उपस्थिती होती.