शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

... तर हॉटेल-रेस्टॉरंट व्यवसायाला लागेल घरघर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:05 IST

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या ...

संपूर्ण लॉकडाऊनमुळे शहरातील जवळपास ५०० हॉटेल्स तसेच १३०० रेस्टॉरंटस व बारमध्ये काम करणारे लोक बेरोजगार होतील आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक नुकसानामुळे पूर्ण यंत्रणा दिवाळखोरीकडे ढकलली जाईल, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.

आर्थिक संकटामुळे अनलॉकनंतर २० टक्के हॉटेल- रेस्टॉरंट पूर्णपणे बंद झाली असून, अजूनही जवळपास ३० टक्के हॉटेल, रेस्टॉरंट सुरू झालेली नाहीत. तर बाकीची लादण्यात आलेल्या निर्बंधांमुळे पुन्हा एकदा बंद होण्याची वेळ आली आहे. कोरोना रुग्णसंख्या वाढते आहे, हे खरे असले तरी आधीच डबघाईला आलेल्या या व्यवसायालाच जबाबदार धरणे योग्य नाही, असेही पदाधिकाऱ्यांनी सांगितले. आम्ही संपूर्ण काळजी आणि सुरक्षा घेऊनच व्यवसाय करू, त्यामुळे हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय सुरू ठेवण्याची परवानगी द्यावी, असेही एचआरएडब्ल्यूआयचे अध्यक्ष श्री शेरी भाटिया यांनी राज्य शासनाला निवेदनातून सांगितले आहे.

चौकट :

केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंटलाच केले टार्गेट

जिल्हा प्रशासनाने केवळ हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योगालाच लक्ष्य केले असून अतिशय कठोर निर्णय घेतला आहे. सगळ्या नियमांचे पालन करूनही हॉटेल आणि रेस्टॉरंट कारवाईच्या विळख्यात आले आहेत. या निर्णयामुळे या व्यवसायाशी संबंधित लोकांवर होणारा परिणाम प्रशासनाने विचारात घ्यावा आणि हा निर्णय मागे घ्यावा, असे विनंती संस्थेचे प्रवक्ते हरप्रीत सिंग यांनी जिल्हा प्रशासनाकडे केली.