शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

स्मार्ट सिटीची शुक्रवारी बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2017 00:07 IST

केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा स्मार्ट सिटी योजनेत औरंगाबाद शहराची मागील वर्षीच निवड झाली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचा निधीही महापालिकेला प्राप्त झाला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांना अद्याप कोणतीही गती मिळालेली नाही. आतापर्यंत स्मार्ट सिटीसाठी तयार करण्यात आलेल्या एसपीव्हीच्या तीन बैठका झाल्या आहेत. चौथी बैठक ११ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्रात आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस राज्याच्या नियोजन विभागाचे प्रधान सचिव तथा एसपीव्हीचे अध्यक्ष अपूर्व चंद्रा उपस्थित राहणारआहेत.केंद्र आणि राज्य शासनाने स्मार्ट सिटीअंतर्गत मनपाला २०० कोटींहून अधिक निधी दिला आहे. महापालिकेने हा निधी फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवला आहे. स्मार्ट सिटीअंतर्गत करण्यात येणाºया कामांचे अंदाजपत्रक तयार करण्यासाठी सीएचटूएम या प्रकल्प सल्लागार समितीची नेमणूक करण्यात आली आहे. समितीकडून अद्याप आराखडे तयार करण्याचेच काम सुरू आहे. दरम्यान, मनपा आयुक्त डी. एम. मुगळीकर यांनी सांगितले की, ११ आॅगस्ट रोजी आयोजित बैठकीस अपूर्व चंद्रा येणार आहेत. बैठकीत स्मार्ट सिटीचे सर्व सदस्यही उपस्थित राहणार आहेत. बैठकीत मनपा विविध प्रस्ताव सादर करणार आहे. यामध्ये सार्वजनिक वाहतूक व्यवस्था मजबूत करण्यासाठी बसेस खरेदी किंवा पर्यायी व्यवस्था आदी उपाययोजना देण्यात येणार आहेत. स्मार्ट स्कूल, लीड लाईट, घनकचरा प्रकल्प आदी प्रस्ताव राहणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले. एसपीव्ही अध्यक्ष आणि सदस्य यावर अंतिम निर्णय घेतील आणि येणाºया काही दिवसांमध्ये स्मार्ट सिटीअंतर्गत विकास कामांना सुरुवात होईल, अशी अपेक्षाही आयुक्तांनी व्यक्त केली.