शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

देशाला विषमतेचा गंभीर आजार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:04 IST

राज्यघटनेत प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी अधिकार दिले आहेत. मात्र, या अधिकाराची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शिक्षण प्रत्येकाला मिळाले पाहिजे. यासाठी ...

राज्यघटनेत प्रत्येकाला संधी मिळण्यासाठी अधिकार दिले आहेत. मात्र, या अधिकाराची अंमलबजावणी होताना दिसत नाही. शिक्षण प्रत्येकाला मिळाले पाहिजे. यासाठी संविधानातील शिक्षणविषयक तरतुदींचा बारकाईने अभ्यास करण्याची गरज आहे, असे भोगे म्हणाले. ग्रामीण भागात खासगी गुंतवणूकदारांचे शिक्षण क्षेत्रातील प्रमाण वाढले तर आदिवासी, दलित, गरीब कुटुंबातील विद्यार्थी शिक्षण घेऊ शकणार नाहीत. यातून शैक्षणिक विषमता मोठ्या प्रमाणात निर्माण होऊन गरीब मुलांच्या संधी जातील. नवीन शैक्षणिक धोरणात याविषयी काहीही आढळत नाही. स्वातंत्र्य मिळाले तेव्हा शिक्षणावर दरडोई उत्पन्नाच्या ३ टक्के खर्च केला जात होता. तो ६ टक्क्यांपर्यंत करावा, अशा सूचना आहेत. मात्र, आपण आतापर्यंत केवळ ३.९ टक्क्यांपर्यंत पोहोचलो आहोत, असेही भोगे यांनी सांगितले.

डॉ. हंसराज जाधव यांनी संचालन केले. डॉ. कैलास अंभुरे यांनी आभार मानले. यावेळी माजी कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे, अधिष्ठाता डॉ. चेतना सोनकांबळे, डॉ. भालचंद्र वायकर, सदस्य डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. योगीता तौर, डॉ. सतीश बडवे, प्राचार्य विवेक मिरगणे, प्राचार्य भारत खंदारे, डॉ. उल्हास उढाण, डॉ. मारोती तेगमपुरे आदींची कार्यक्रमाला उपस्थिती होती.