शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विद्यापीठ परीक्षेत उत्तरपत्रिकांच्या पानांना लागणार कात्री

By admin | Updated: April 22, 2015 00:38 IST

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.मंगळवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी येथील जेईएस महाविद्यालयास अचानक भेट दिली. तेव्हा जिल्हा मुल्यांकन केंद्रात मुल्यांकन करत असलेल्या प्राध्यापकांशी कुलगुरूंनी संवाद साधला. एका पेपरची पाहणी करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, २४ पानांच्या उत्तरपत्रिकेत सात-आठ पाने कोरी दिसून आली. त्यावेळी उपस्थित प्राध्यापकांशी याबाबत डॉ. चोपडे यांनी हितगुज करून उत्तरपत्रिका कमी पानांची केली तर योग्य होईल का? याविषयी चर्चा केली. यावेळी कुलगुरूंसमवेत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पोपळघट, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. एस.बी. बजाज, डॉ. एस.व्ही. सोनार, युसूफ, ग्रंथपाल मनीषा सुतार आदींची उपस्थिती होती.