शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

विद्यापीठ परीक्षेत उत्तरपत्रिकांच्या पानांना लागणार कात्री

By admin | Updated: April 22, 2015 00:38 IST

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.

जालना : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाअंतर्गत घेण्यात येणाऱ्या परीक्षेत उत्तरपत्रिकांची पाने कमी करण्याचा विचार असल्याचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी येथे बोलून दाखविले.मंगळवारी कुलगुरू डॉ. चोपडे यांनी येथील जेईएस महाविद्यालयास अचानक भेट दिली. तेव्हा जिल्हा मुल्यांकन केंद्रात मुल्यांकन करत असलेल्या प्राध्यापकांशी कुलगुरूंनी संवाद साधला. एका पेपरची पाहणी करत असताना त्यांच्या असे लक्षात आले की, २४ पानांच्या उत्तरपत्रिकेत सात-आठ पाने कोरी दिसून आली. त्यावेळी उपस्थित प्राध्यापकांशी याबाबत डॉ. चोपडे यांनी हितगुज करून उत्तरपत्रिका कमी पानांची केली तर योग्य होईल का? याविषयी चर्चा केली. यावेळी कुलगुरूंसमवेत विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. देवानंद शिंदे यांची उपस्थिती होती. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रमेश अग्रवाल यांनी कुलगुरूंचे स्वागत केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पोपळघट, प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. लक्ष्मीकांत शिंदे, डॉ. एस.बी. बजाज, डॉ. एस.व्ही. सोनार, युसूफ, ग्रंथपाल मनीषा सुतार आदींची उपस्थिती होती.