शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

शहरातील बेशिस्त वाहतूक सावरता सावरेना !

By admin | Updated: January 23, 2017 23:32 IST

लातूर : लातूर शहरातील बेशिस्त वाहतुकीला लगामच नाही़

लातूर : लातूर शहरातील शिवाजी चौकात बेशिस्त वाहतुकीमुळे अपघात होऊन एका चिमुकलीचा जीव गेला़ गेल्या तीन दिवसांपासून ‘लोकमत’ने वाहतूक शाखेच्या हलगर्जीपणावर मालिका सुरू आहे़ मात्र अद्याप वाहतूक शाखेला जाग आली नसून, शहरात बेशिस्त वाहतुकीला लगामच नाही़ वाहतूक शाखेच्या पोलिसांसमोर कोणीही कोठूनही घुसतो़ मात्र त्याकडे पोलिसांचे दुर्लक्षच होत आहे़ मॅरॅथॉन स्पर्धेच्या सरावादरम्यान अपघात होऊन प्राची कोचेटा या लहान मुलीचा जीव गेला़ शहरातून बेफाम वेगात वाहने चालविली जातात़ वाहतुकीचे नियम तोडले जातात़ शिवाय, शहरातील चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस दिसत नाही़ सिग्नलही बंद आहेत़ दोन सिग्नलचा अभाव वगळता अन्य सहा सिग्नल बंद आहेत़ मनपा म्हणते सिग्नल चालू आहेत, परंतु त्याचा वापर वाहतूक शाखेकडून होत नाही़ तर वाहतूक शाखेचे पोलीस म्हणतात केवळ दोन सिग्नल सुरू आहेत़ अन्य सहा सिग्नल नादुरूस्त आहेत़ त्यामुळे ते बंद आहेत़ दोन्हीही यंत्रणेची टोलवाटोलवी आहे़ परिणामी, वर्दळीच्या चौकांनीही वाहनधारक वाहने घुसवितात़ पोलीस यंत्रणेचा धाक नसल्यामुळे हे घडत आहे़ अवजड वाहनांना शहरातून बंदी आहे़ मात्र रस्त्यावर आणि चौकांमध्ये वाहतूक शाखेचे पोलीस नसल्याने अवजड वाहनेही जाताना दिसतात़