शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

‘ओबीसींची जातीनिहाय जनगणना न करण्याचा फेरविचार करा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2021 04:05 IST

२६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात बहुजन समाजासाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश ...

२६ जुलै १९०२ रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यांच्या राज्यात बहुजन समाजासाठी ५० टक्के आरक्षण लागू करण्याचा आदेश दिला. तो दिवस सोमवारी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते प्राचार्य ग. ह. राठोड यांच्या अध्यक्षतेखाली कॅनॉट प्लेस, महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याजवळ साजरा करण्यात आला. यावेळी हा ठराव करण्यात आला. व यासंदर्भात व आंतरजातीय विवाहितांच्या विविध मागण्यांच्या संदर्भात २८ ऑगस्ट रोजी दुपारी ३-३० वा. विभागीय आयुक्तांना निवेदन सादर करण्याचे ठरले.

आरक्षण: काल, आज आणि उद्या’ या विषयावर ॲड.महादेव आंधळे व विचारवंत अंबादास रगडे यांनी आपली मते मांडली. प्रारंभी, फुले-शाहू-आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. शाहीर उत्तम म्हस्के यांनी क्रांती गीत गायिले. गुणवंत कामगार विश्वनाथ जांभळे यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रयोग सादर केले. कोकणात व पश्चिम महाराष्ट्रात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. रामभाऊ पेटकर यांनी सूत्रसंचालन केले. मारोती साळवे यांनी आभार मानले. के. ई. हरिदास, एस.एम. थोरे, कॉ. बुद्धिनाथ बराळ, हुशारसिंग चव्हाण, कांचन सदाशिवे, प्रा. कीर्तीलता पेटकर, विष्णू वखरे, महेंद्रकुमार दांडगे, सचिन करोडे, टी.एस. चव्हाण, दुर्गादास गुडे, किशन पवार, सूरज जाधव, पूजा जाधव, प्रियंका नाडे, राम सुपेकर, सना गायकवाड, के.जे. त्रिभुवन, जगन्नाथ सुपेकर, महेंद्रकुमार दांडगे, जगन्नाथ गवई, नाना कोळी, क. रा. मोकळे, आर.जी. देठे, संजय चिकसे आदींची उपस्थिती होती.