शहरं
Join us  
Trending Stories
1
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
2
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
3
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
4
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका
5
'बीडमध्ये पोलिसांना आपले आडनाव लावता येत नसेल तर...', धनंजय मुंडेंनी व्यक्त केली खंत
6
चित्रकूट पर्वतावर पुजेसाठी जमलले! ५० जणांवर अचानक वीज कोसळली; ओडिशात धक्कादायक घटना
7
संसदेच्या आवारात भाजपची दोन दिवसांची कार्यशाळा; PM मोदी शेवटच्या रांगेत बसले...
8
एका शेअरने बदललं गुंतवणूकदारांचे नशीब! १ लाखाची गुंतवणूक ५ वर्षांत झाली ३४ लाखांहून अधिक
9
Travel : परदेशात जायचंय? 'हे' देश आहेत भारतीयांसाठी व्हिसा फ्री, ४० हजारात होईल एका देशाची ट्रिप!
10
विसर्जनाचं कंत्राट गुजरातला दिलं, कोळी बांधवांचा लालबाग मंडळावर गंभीर आरोप
11
अवघे पाऊणशे वयमान! सत्तरीत जग फिरण्याचं स्वप्न; ३५ देशांची सोलो ट्रिप, कोण आहे 'ट्रॅव्हल अम्मा'?
12
पितृपक्ष २०२५: कधी आहे सर्वपित्री अमावास्या? खंडग्रास सूर्यग्रहण लागणार; पाहा, काही मान्यता
13
'...तरच गाझा युद्ध थांबेल'; शांतता चर्चेत नवा ट्विस्ट, इस्त्रायलच्या परराष्ट्र मंत्र्यांचे मोठे विधान!
14
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
15
पितृपक्ष २०२५: १५ दिवस स्वामी सेवेने पितृदोष मुक्तता; १ मंत्र रामबाण, दत्तगुरु कल्याण करतील
16
एडटेक कंपनी 'फिजिक्स वाला'चा ३८२० कोटींचा आयपीओ; सेबीकडे दस्तऐवज दाखल, कुठे करणार गुंतवणूक?
17
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
18
कॅन्सरचे रुग्ण बरे होणार? रशियाच्या लसीने सर्व अडथळे पार केले; एका मंजुरीनंतर रुग्णांना मिळणार
19
Tanya Mittal : एका रात्रीत सर्व सोनं, ३ आयफोन विकायची आली वेळ; तान्या मित्तलचा मोठा खुलासा, म्हणाली...
20
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका

पाणीटंचाईमुळे बांधकामांवर निर्बंध

By admin | Updated: January 7, 2015 01:01 IST

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी

लातूर : लातूर शहरासह जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे़ त्यामुळे नवीन बांधकामांना परवानगी देण्यात येऊ नये, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी लातूर मनपाच्या आयुक्तांसह जिल्ह्यातील चार नगरपालिकांच्या मुख्याधिकाऱ्यांना दिल्या आहेत़ बांधकामावर पाण्याचा वापर मोठ्या प्रमाणात होतो़ त्यामुळे पाणीटंचाई अधिक जाणवेल़ त्यासाठी बांधकाम परवाने देणे स्थगित करावेत, असे या आदेशात जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे़ जिल्ह्यातील पाण्याचे स्त्रोत आटले आहेत़ पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे, असे असतानाही शहरांत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरु आहेत़ या बांधकामावर मोठ्या प्रमाणात पाणी वापरले जाते़ परिणामी पाणी टंचाई अधिक वाढते़ त्यामुळे येत्या पावसाळ्यापर्यंत बांधकाम परवाने देण्यात येऊ नयेत़ शिवाय, ज्या ठिकाणी बांधकामे चालू आहेत, तेही थांबविण्यात यावेत़ सुचना देऊनही बांधकामे सुरुच राहिले तर संबंधीतावर कायदेशीर आणि दंडात्मक कारवाई करण्यात यावी, असेही या आदेशात जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांनी म्हटले आहे़ लातूर मनपाचे आयुक्त, उदगीर, औसा, निलंगा आणि अहमदपूर नगरपालिकेच्या मुख्य अधिकाऱ्यांनाही हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत़ पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे़ सध्या पाणीटंचाईवर उपाययोजना सुरु असून अधिग्रहण करणे, नव्या विंधन विहरी व विहिरी घेणे तसेच जिथे गरज आहे, तेथे टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी कृती आराखडा तयार केला आहे़ टंचाईच्या स्थितीत बांधकामावर पाणी वाया घालवणे योग्य नाही़ (प्रतिनिधी)