शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

सिद्धेश्वरचे पाणी सोडण्याचा ठराव

By admin | Updated: March 17, 2016 23:52 IST

हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे.

हिंगोली : सध्या पाणीटंचाईचा नदीकाठच्या गावांत कहर झाला आहे. त्यामुळे येलदरी धरणातून सिद्धेश्वरमध्ये सोडण्यात यावे. तर तेथून गुरे व नागरिकांना टंचाईत दिलासा होईल, एवढे पाणी सोडण्याचा ठराव जि. प. च्या जलव्यवस्थापन समितीत घेण्यात आला.अध्यक्षस्थानी जि. प. अध्यक्षा लक्ष्मीबाई यशवंते, उपाध्यक्ष राजेश्वर पतंगे, सभापती अशोक हरण, सहेल्याबाई भोकरे, शोभाबाई झुंझुर्डे यांची उपस्थिती होती. यावेळी हागणदारीमुक्त गावांची माहिती देण्यात आली. त्यात कळमनुरी तालुक्यातील बिबगव्हाण, बोल्डावाडी, किल्लेवडगाव, पुयना, माळेगाव, फुटाणा, कोंढूर, वसमत तालुक्यातील कुरुंदवाडी, बोरगाव, माळवटा, किन्होळा, औंढा तालुक्यातील काठोडा तांडा, देवाळा तुर्क, रामेश्वर, वगरवाडी, सुरेगाव, सेनगाव तालुक्यातील चिंचखेडा, माहेरखेडा, चोंढी, लिंबाळा-आमदरी, हिंगोली तालुक्यातील वांझोळा, पिंपळखुटा, समगा, कळमकोंडा, हिरडी या गावांचा समावेश आहे. तर मागील काही दिवसांत २२0 पैकी १७ गावच्या पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्या. त्यामुळे पूर्ण योजनांची संख्या १३५ वर गेली. तर अपूर्ण योजना ८५ झाल्या आहेत. चालू योजना १७६ तर बंद ४४ आहेत.