शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
2
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
3
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
4
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळालयला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
5
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
6
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
7
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
8
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
9
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
10
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
11
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
12
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान
13
अण्णा, आतातरी उठा! मतांची चोरी होत असताना तुमच्यासारखा ज्येष्ठ गांधीवादी समाजसेवक शांत कसा?
14
ट्रम्प यांना नक्की हवे तरी काय? व्यापारविषयक टीमचा भारत दौरा लांबला; टॅरिफवरील चर्चा रखडणार!
15
१ वर्षांसाठीच FD करायची आहे? जाणून घ्या कोणत्या बँकेत मिळतोय सर्वाधिक व्याजदर!
16
किश्तवाडनंतर कठुआमध्ये ढगफुटीने प्रचंड नुकसान, ४ जणांचा मृत्यू; रेल्वे ट्रॅक आणि महामार्गाचेही नुकसान
17
ज्योती चांदेकर यांची 'ती' भूमिका अन् बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेली दखल, कोणता होता तो सिनेमा?
18
“मुंबई महापालिका कुणी लुटली, हे मुंबईच्या जनतेला माहिती आहे”; संजय राऊतांचा पलटवार
19
सोन्याच्या किमतीत मोठी घसरण, खरेदी करण्याची सुवर्णसंधी! २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमचा नवीन दर काय?
20
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस

खचलेल्या पुलाचा अहवाल आज

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती.

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. ही समिती १५ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. पुलाशेजारी बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे महिनाभरापूर्वी पैठण तालुक्यातील आपेगाव आणि कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल अचानक खचला. पुलाच्या १२३ पैकी ४३ खांबांचे यामध्ये नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून लगेचच या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळू उपशामुळेच पूल खचल्याचा प्राथमिक अहवाल दिला; पण त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुलाचे काम कसे झाले होते, गुणवत्तेचे निकष पाळले होते का, या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नेमली होती.