शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

खचलेल्या पुलाचा अहवाल आज

By admin | Updated: December 15, 2014 00:50 IST

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती.

औरंगाबाद : महिनाभरापूर्वी अचानक खचलेल्या गोदावरी नदीवरील आपेगाव-कुरणपिंप्री पुलाच्या गुणवत्ता तपासणीसाठी जिल्हा प्रशासनाने शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नियुक्त केली होती. ही समिती १५ डिसेंबरपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे, असे जिल्हाधिकारी विक्रम कुमार यांनी सांगितले. पुलाशेजारी बेसुमार वाळू उपसा झाल्यामुळे महिनाभरापूर्वी पैठण तालुक्यातील आपेगाव आणि कुरणपिंप्री या दोन गावांना जोडणारा पूल अचानक खचला. पुलाच्या १२३ पैकी ४३ खांबांचे यामध्ये नुकसान झाले. खबरदारीचा उपाय म्हणून लगेचच या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली. सार्वजनिक बांधकाम विभागाने वाळू उपशामुळेच पूल खचल्याचा प्राथमिक अहवाल दिला; पण त्यानंतर जिल्हा प्रशासनाने पुलाचे काम कसे झाले होते, गुणवत्तेचे निकष पाळले होते का, या अनुषंगाने तपासणी करण्यासाठी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांची समिती नेमली होती.