शहरं
Join us  
Trending Stories
1
मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
2
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
3
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
4
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
5
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
6
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
7
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
8
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
9
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
10
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
11
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
12
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
13
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
14
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
15
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
16
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
17
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
18
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
19
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
20
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार

दोन हजार नवीन मतदारांची नोंदणी

By admin | Updated: August 4, 2014 01:56 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त लोकांची मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज रविवारी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली आहे.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या आधी जास्तीत जास्त लोकांची मतदार नोंदणी करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने आज रविवारी मतदार नोंदणीची विशेष मोहीम राबविली आहे. या अंतर्गत जिल्ह्यात २०८३ जणांनी मतदार नोंदणीचे अर्ज भरून दिले. यापैकी १५३९ अर्ज हे औरंगाबाद शहरातून आले आहेत.निवडणूक आयोगाने मतदारयाद्या अद्ययावत करण्यासाठी जून महिन्यात संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम राबविला. त्यानंतर ३१ जुलै रोजी विधानसभानिहाय अंतिम याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या. तरीही खूप लोक मतदार नोंदणी करायचे राहून गेले असल्याची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने मतदार नोंदणी मोहीम सुरूच ठेवली आहे. त्याअंतर्गत आज रविवारी सर्व मतदान केंद्रांवरही ही मोहीम दिवसभर सुरू होती. नोंदणी अर्ज स्वीकारण्यासाठी मतदान केंद्र अधिकाऱ्यांना केंद्रांवर दिवसभर बसविण्यात आले होते. या मोहिमेत आज दिवसभरात जिल्ह्यात एकूण २०८३ जणांनी अर्ज भरून दिले. औरंगाबाद शहरात मतदार नोंदणीला चांगला प्रतिसाद मिळाला. शहरात दिवसभरात १५३९ अर्ज आले. यामध्ये मध्य मतदारसंघात ६८६, पश्चिम मतदारसंघात ४११ आणि पूर्व मतदारसंघात ४४२ जणांनी नोंदणी अर्ज भरून दिल्याची माहिती निवडणूक शाखेच्या वतीने देण्यात आली.