शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

आजपासून भरती

By admin | Updated: June 6, 2014 01:03 IST

परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी ६ जूनपासून पोलिस भरतीला प्रारंभ होत आहे.

परभणी : जिल्हा पोलिस दलातील १४४ पदांसाठी ६ जूनपासून पोलिस भरतीला प्रारंभ होत आहे. सुरूवातीला कागदपत्र तपासणी आणि त्यानंतर शारीरिक चाचणी होणार आहे. या भरतीच्या माध्यमातून जिल्ह्याच्या पोलिस दलात कर्मचार्‍यांची भर पडणार आहे.जिल्हा पोलिस दलात पोलिस कर्मचार्‍यांनी अनेक पदे रिक्त आहेत. त्यातच नव्याने दोन पोलिस ठाण्यांची निर्मिती झाली आहे. या १४४ पदांमुळे जिल्ह्यातील पोलिस कर्मचार्‍यांच्या संख्येत वाढ होणार आहे.६ जून रोजी या भरती प्रक्रियेला पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर प्रारंभ होईल. सुरुवातीला कागदपत्रे तपासणी होईल. ही तपासणी १२ जूनपर्यंत चालणार असून, त्यानंतर १५ जूनपासून शारीरिक चाचणी घेतली जाईल. पोलिस प्रशासनाच्या संकेतस्थळावरुन उमेदवारांना प्रवेश पत्र मिळणार असून, या प्रवेशपत्रावर दिलेल्या तारीख आणि वेळेनुसार त्यांनी कागदपत्र तपासणीसाठी उपस्थित रहावे. पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर कागदपत्र तपासणी आणि शारीरिक चाचणी होईल, असे पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)असे लागणार प्रमाणपत्रसर्व उमेदवारांनी २५ मे पूर्वीचे शैक्षणिक कागदपत्र आणणे आवश्यक आहे. उमेदवारांनी शाळेचा दाखला, सनद, मागासवर्गीय असल्यास जातीचे मूळ कागदपत्र, २०१३-१४ चे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास सैनिक सेवेचे डिस्चार्ज कार्ड, खेळाडू असल्यास खेळाचे प्रमाणपत्र सोबत आणावेत, असे आवाहन पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी केले आहे.जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन भरतीविषयी माहिती दिली. ते म्हणाले, ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक घेतली जाणार आहे. उमेदवारांनी कोणत्याही प्रलोभनास बळी पडू नये. भरतीविषयी उमेदवारांना काही शंका असल्यास त्यांनी अतिरिक्त पोलिस अधीक्षक नियती ठाकर (मो. ७७९८८८५१७६), लिपीक ९५५२५५४६८१, ९९२३३००५५० या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.सहा हजार अर्ज१४४ पदांच्या या भरती प्रक्रियेसाठी ६ हजार ४०२ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. उमेदावारांना आॅनलाईन प्रवेशपत्र मिळणार प्राप्त होणार आहे.