शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
3
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
4
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
5
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
6
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
7
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
8
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
9
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
10
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
11
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
12
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
13
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
14
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
15
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
16
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
17
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
20
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान

२० दिवसांत रामेगाव हागणदारीमुक्त !

By admin | Updated: January 25, 2017 23:58 IST

लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच.

लातूर : सरकारी योजनांचे लोकसहभाग नसला होत्याचे नव्हते होते, हे आपणास माहीत आहेच. पण जनचळवळींनी एखाद्या योजनेसाठी गावात जागरण केले तर काय होते? हे पाहण्यासाठी औसा तालुक्यातील रामेगाव हे आदर्श उदाहरण आहे. अवघ्या २० दिवसात शासनाच्या हागणदारीमुक्तीला बळ देऊन घरटी शौचालय बांधून घेण्यासाठी आर्ट आॅफ लिव्हींगच्या राज्यभरातून आलेल्या युवाचार्यांनी कंबर कसली. शासनाच्या १२ हजारात आर्ट आॅफ लिव्हींगने स्वत:चे दीड हजार घालून साडेतेरा हजार रुपयात उभे केलेले शौचालयांचा दर्जा पाहिल्यास सामाजिक बांधकाम विभागाच्या अंदाजानुसार २१ हजाराच्या बांधकाम मूल्यातही न बसणारे आहे, हे विशेष. जिल्हा परिषद आणि स्वच्छ भारत अभियान यांच्या संयुक्त विद्यमाने गावागावांत शौचालय बांधणीचे काम चालू आहे. मात्र सरकारी काम आणि सहा महिने थांब अशीच अवस्था लोकसहभाग नसल्याने अनेक ठिकाणी आहे. औसा तालुक्यातील रामेगाव मात्र याला अपवाद. ४०० घरे असलेल्या या गावात फक्त ४० शौचालये होती. म्हणजे १० टक्के. शासनाची योजना असूनही लोकांचा सहभाग नव्हता. ही बाब गावात असलेल्या आर्ट आॅफ लिव्हींगचे साधक मकरंद जाधव यांनी हेरली. अनुदानापुरती शौचालये वापरात येत नाहीत. शासनाची अट म्हणून दर्जाहीन शौचालये उभारली जात आहेत, हे ओळखून त्यांनी गावात आपल्या गावात आधी हागणदारीमुक्तीचा करण्याचा संकल्प सोडला.