शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

अनाथलयातील रक्षाबंधन...

By admin | Updated: August 10, 2014 02:01 IST

गजानन वानखडे जालना येथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़

गजानन वानखडे जालनायेथील कै़राधाबाई अनाथालयातील २०० अनाथ बालकांना पारीख गु्रपच्या वतीने राखी बांधून ‘तुम्ही अनाथ नाहीत’ असा संदेश देण्यात येणार आहे़येथील कै़ राधाबाई अनाथालयात एकूण २०० अनाथ बालकांना अनेक सणापैकी रक्षाबंधन हा बहिण भावाच्या प्रेमळ बंधनाच्या सणाला येथील बालके आपल्या बहिणीच्या आठवणीने व्याकूळ होतात. दरवर्षी ते या सणाची आतुरतेने वाट पाहतात. कारण येथील अनेक बालकांचे आई-वडील हयात नाहीत. मोठ्या बहिणीचे लग्न झाले. परंतु आर्थिक परिस्थितीमुळे बहिण देखील आपल्याला राखी बांधायला येत नसल्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आले होते़ परंतु शहरातील अनेक गृपच्या महिलांनी या विद्यार्थ्यांना राखी बांधत असल्याने आम्हाला आमच्या बहिणीची आठ़वण येते, अशी प्रतिक्रियाही काही विद्यार्थ्यांनी व्यक्त केली. आम्ही या सणाची दिवाळीपेंक्षाही आतुरतेने वाट पाहत असल्याचे सचिन खरात या बालकाने सांगितले. आम्हाला बहिणीचे काय नाते असते ते आम्हाला राखी बांधल्यावरच कळते कारण असे प्रेमाने ओवाळून पेढा चारणे आम्ही कधी बघितलेच नाही. त्यामुळे गेल्या वर्षी जैन विद्यालयाच्या विद्यार्थिनींनी आम्हाला राखी बांधली होती. तेंव्हा आम्हाला बहिणीचे एक दिवस का होईना, बहिणीचे प्रेम बघायला मिळते. आकाश आव्हाड या विद्यार्थ्याने शहरातील विविध संस्था, संघटना आम्हाला रक्षाबंधनाच्या दिवशी राखी बांधत असल्याने आम्हाला एक दिवस का होर्इृना बहिणीचे पे्रम मिळते आणि आपलीच बहिण असल्यासारखे वाटते़ आम्ही आज सकाळी रक्षाबंधनानिमित्त टिव्हीवर बहिण- भावाचे नाते सांगणारा चित्रपट पाहात होतो, असेही आकाश म्हणाला. यावेळी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या.