शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
4
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
5
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
6
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
7
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
8
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
9
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
10
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
11
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
12
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
13
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
14
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
15
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
16
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
17
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
18
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
19
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
20
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!

रबी हंगामातील ४० गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

जालना : रबी हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे अथवा त्या पेक्षा कमी आलेली आहे ती गावे सन २०१४ - २०१५ मध्ये टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली

जालना : रबी हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे अथवा त्या पेक्षा कमी आलेली आहे ती गावे सन २०१४ - २०१५ मध्ये टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी रंगानायक यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. रबी पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बदनापूर, पाडळी, रामखेडा, लक्ष्मणनगर तांडा, लक्ष्मणनगर, अकोला, सोमठाणा, निकळक, वाल्हा, पीरवाडी, डोंगरगाव, राजेवाडी, धनगरवाडी, रोषणगाव, कुसळी, वाकुळणी, देवगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, कस्तुरवाडी, बाजारवाहेगाव, नाणेगाव, सायगाव, मांजरगाव, डोंगरगाव आदी गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील सन २०१४-१५च्या रबी हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, इयत्ता दहावी व बारावी परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीत पंपाची वीजजोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)