शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

रबी हंगामातील ४० गावे टंचाईग्रस्त म्हणून जाहीर

By admin | Updated: March 19, 2015 23:54 IST

जालना : रबी हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे अथवा त्या पेक्षा कमी आलेली आहे ती गावे सन २०१४ - २०१५ मध्ये टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली

जालना : रबी हंगामातील ज्या गावांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे अथवा त्या पेक्षा कमी आलेली आहे ती गावे सन २०१४ - २०१५ मध्ये टंचाईग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आली आहेत.जिल्हाधिकारी रंगानायक यांनी एका पत्रकाद्वारे ही माहिती कळविली आहे. रबी पिकांची सुधारित हंगामी पैसेवारी ५० पैसे व त्यापेक्षा कमी आलेल्या बदनापूर तालुक्यातील टंचाईग्रस्त गावांची नावे पुढीलप्रमाणे आहेत. बदनापूर, पाडळी, रामखेडा, लक्ष्मणनगर तांडा, लक्ष्मणनगर, अकोला, सोमठाणा, निकळक, वाल्हा, पीरवाडी, डोंगरगाव, राजेवाडी, धनगरवाडी, रोषणगाव, कुसळी, वाकुळणी, देवगाव, अंबडगाव, धोपटेश्वर, कस्तुरवाडी, बाजारवाहेगाव, नाणेगाव, सायगाव, मांजरगाव, डोंगरगाव आदी गावांची पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आहे. जिल्ह्यातील सन २०१४-१५च्या रबी हंगामातील अंतिम पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आलेल्या गावांमध्ये जमीन महसुलात सुट, सहकारी कर्जाचे पुनर्गठण, शेतीशी निगडित कर्जाच्या वसुलीस स्थगिती, वीज बिलात ३३.५ टक्के सुट, इयत्ता दहावी व बारावी परीक्षा शुल्कात माफी, रोहयोअंतर्गत कामाच्या निकषात काही प्रमाणात शिथीलता, आवश्यक तेथे पिण्याचे पाणी पुरविण्यासाठी टँकर्सचा वापर,टंचाई जाहीर केलेल्या गावात शेतकऱ्यांच्या शेतीत पंपाची वीजजोडणी खंडित न करणे इत्यादी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. (प्रतिनिधी)