शहरं
Join us  
Trending Stories
1
अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले! आता नवीन अडचणीत सापडला, जल-मंथनसाठी प्रयत्न सुरू
2
हगवणे कुटुंब राक्षसी, त्यांना चौकातच फाशी देण्यात यावी : विजय वडेट्टीवार
3
SRH vs KKR : ऑरेंज आर्मीचा मोठा विजय! विदर्भकराची हॅटट्रिक हुकली; पण पठ्ठ्यानं मैफिल लुटली
4
न्यायाधिशांनी चार दिवस प्यायले साप मेलेले दूषित पाणी प्रकृती बिघडली; शासकीय निवासस्थान साेडण्याची नामुष्की
5
हेड- क्लासेन जोडीनं जोर लावला; शेवटी ३०० पारचा नारा अधुरा! पण SRH नं वर्ल्ड रेकॉर्ड केला भक्कम
6
कोल्हापूरच्या घाटक्षेत्रात २९ पर्यंत ऑरेंज अलर्ट; दोन दिवसांतच मान्सून महाराष्ट्रात धडकणार
7
तेजप्रताप यादवच नाही तर या बड्या नेत्यांच्या प्रेमप्रकरणांवरूनही झाला होता वाद, अशी आहे यादी
8
SRH vs KKR: वादळी खेळीसह क्लासेनची विक्रमी सेंच्युरी! पण वैभव सूर्यंवशीच्या तो मागेच राहिला
9
विधानसभा निवडणुकांसाठी सरकारची रणनीती; PM मोदींनी NDAच्या बैठकीत दिला विजयाचा मंत्र
10
पुढचा प्लॅन काय? धोनीनं घरची ओढ अन् या गोष्टीवर प्रेम व्यक्त करत असा टाळला तो विषय
11
शाहजहांपूर मेडिकल कॉलेजमध्ये फॉर्मेलिन गॅस गळती, रुग्णालयात चेंगराचेंगरी; एक मृत
12
बोलण्यावर संयम ठेवा, ऑपरेशन सिंदूरवर अनावश्यक विधाने टाळा; PM मोदींच्या BJP नेत्यांना सूचना
13
त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल
14
भारताला चीनपासून सर्वात मोठा धोका, चहुबाजूंनी घेरण्यासाठी विणतोय जाळं, अमेरिकेच्या गोपनीय अहवालातून गौप्यस्फोट 
15
GT ला मोठा धक्का! CSK वर पहिल्यांदाच आली तळाला राहण्याची वेळ; पण जाता जाता त्यांनी MI ला दिलं गिफ्ट
16
निरा डावा कालव्याला भगदाड..! बारामती परिसरात नागरिकांच्या घरात-शेतात पाणीच पाणी
17
धक्कादायक! चेंजिंग रूममध्ये कॅमेरा बसवला होता, महिलांचे कपडे बदलतानाचे व्हिडीओ व्हायरल
18
'...तर तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही', जरांगे पाटलांचा मुख्यमंत्री फडणवीसांना थेट इशारा
19
"मी एका खोलीच्या घरात राहतो, कर्जबाजारी..."; सीबीआयच्या आरोपपत्रावर सत्यपाल मलिक म्हणाले,...
20
पीएम मोदींचा पाकिस्तान दौरा अन् 2016 चा पठाणकोट हल्ला..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य

: खरीपाबरोबर आता रबी हंगामही धोक्यात

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे.

बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. सोयाबीन कपाशीची तर महिन्याभरातच पेरणी आणि मोडणीही झाली होती. केवळ बाजरी आणि तुरीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने ही पीके तरली होती. बाजरीची काढणी पुर्ण झाली असून केवळ याच पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते. रबी हंगामाच्या तोंडावर झालेल्या पावसाचा रबी पेक्षा खरीपातील तुरीला अधिक फायदा झाला आहे. सुमारे ३४ हजार ४६६ हेक्टरवर तुरीचा पेरा करण्यात आला होता. योग्य हवामानाबरोबरच अधिकच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी फवारणी केल्याचा फायदा झाला आहे. सध्या तुरीचे पीक अंतिम टप्प्यात असून आता त्याला शेंगआळी, शेंगगळतीचा धोका आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही ठिकाणी तुरीच्या काढणीला सुरूवात झाली आहे. अंतिम टप्प्यात पीक असतानाच कीडअळी तसेच शेंगगळती होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.तुरीकरीता आवश्यक असलेले हवामान लागवाडीपासून महत्त्वाचे ठरले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील ओल उडाली आहे. तसेच पाण्याअभावी तुरीच्या शेंगगळतीचे प्रमाण वाढले आहे. बागायती क्षेत्रात उत्पादन अधिक होणार आहे.- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ