शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
8
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
10
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
11
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
12
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
13
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
14
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
15
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
16
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
17
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
18
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
19
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...
20
शिवसेना शिंदे गटाच्या गोवा राज्‍य संपर्कनेतेपदी अनुभवी नेते गजानन कीर्तिकर यांची नियुक्ती

: खरीपाबरोबर आता रबी हंगामही धोक्यात

By admin | Updated: November 19, 2015 00:25 IST

बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे.

बीड . केवळ चांगल्या हवामानामुळे व उशिरा झालेल्या पावसामुळे खरीपातील बाजरी आणि तूर या उत्पादनाने शेतकऱ्यांना तारले आहे. बाजरी पाठोपाठ तुरीचे पीक बहरात आहे. अत्यल्प पावसामुळे संपूर्ण खरीप हंगामाचे नुकसान झाले होते. सोयाबीन कपाशीची तर महिन्याभरातच पेरणी आणि मोडणीही झाली होती. केवळ बाजरी आणि तुरीला पोषक वातावरण निर्माण झाल्याने ही पीके तरली होती. बाजरीची काढणी पुर्ण झाली असून केवळ याच पिकातून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले होते. रबी हंगामाच्या तोंडावर झालेल्या पावसाचा रबी पेक्षा खरीपातील तुरीला अधिक फायदा झाला आहे. सुमारे ३४ हजार ४६६ हेक्टरवर तुरीचा पेरा करण्यात आला होता. योग्य हवामानाबरोबरच अधिकच्या उत्पादनासाठी शेतकऱ्यांनी वेळोवेळी फवारणी केल्याचा फायदा झाला आहे. सध्या तुरीचे पीक अंतिम टप्प्यात असून आता त्याला शेंगआळी, शेंगगळतीचा धोका आहे. (प्रतिनिधी)जिल्ह्यात काही ठिकाणी तुरीच्या काढणीला सुरूवात झाली आहे. अंतिम टप्प्यात पीक असतानाच कीडअळी तसेच शेंगगळती होत आहे. त्यामुळे उत्पादनात घट होण्याचा धोका निर्माण झाला आहे.तुरीकरीता आवश्यक असलेले हवामान लागवाडीपासून महत्त्वाचे ठरले आहे. कोरडवाहू क्षेत्रातील ओल उडाली आहे. तसेच पाण्याअभावी तुरीच्या शेंगगळतीचे प्रमाण वाढले आहे. बागायती क्षेत्रात उत्पादन अधिक होणार आहे.- रामेश्वर चांडक, कृषी तज्ज्ञ