शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

शेतजमिनीच्या सुपिकतेचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे. शेती जनिमीची सुपिकता दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे. सरासरी निर्देशांक १ असावा मात्र मृद चाचणीवरून हा निर्देशांक ०.७१ एवढा असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण सुपिकता पातळी अत्यंत कमी असल्याचे दर्शविते. तर पालाशचे प्रमाण भरपूर असल्याचे मृद चाचणी अहवालात म्हटले आहे. खरीप हंगामा तोडावर आला असून, शेतकऱ्यांची शेती नांगरणीसाठी लगबग सुरू अहे. शेती कामांना वेग आला आहे. मात्र सुपिकतेचा विचार करता बाब चिंता जनक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार हेक्टर लागवाडी खालील क्षेत्र आहे. यात खरीप हंगामात ५ लाख ६१ हजार तर रबी हंगामात २ लाख १८ हजार हेक्टरवर लागवड होते. गत काही वर्षांत मृद चाचणी अववाल चिंताजनक आकडेवारी दाखवित आहे. पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाण्यासोबत रासायानिक खतांचा दरवर्षी अतिवापर यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत आहे. फिरती प्रयोग शाळा तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मातीचे ननुन्यांची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका काढण्यात येते. त्यावरून सुपिकतेचे चित्र स्पष्ट होते. २०१६-१७ वर्षांत आठही तालुक्यातील ६४७ गावांतून ४४ हजार ९६० माती नुमन्यांची तपासणी करण्यात आली. २ लाख २२ हजार ८६५ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.