शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
'प्रियंका गांधींना पंतप्रधान बनवा', काँग्रेस नेत्याची मागणी; राहुल गांधींचे काय होणार? म्हणाले...
4
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
5
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
6
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
7
ज्ञानदा रामतीर्थकरचं लग्न ठरलं! अभिनेत्रीने गुपचूप साखरपुडाही केला, आता लवकरच होणार शुभमंगल सावधान
8
Astrology: नावात बरंच काही आहे! बाळाचे नाव ठेवताना 'ही' काळजी घ्या, नाहीतर लोक नावं ठेवतील
9
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
10
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
11
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
12
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
13
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
14
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
15
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
16
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
17
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
18
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
19
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
20
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
Daily Top 2Weekly Top 5

शेतजमिनीच्या सुपिकतेचे प्रमाण चिंताजनक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2017 23:43 IST

जालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात गत काही वर्षांपासून माती पावसाच्या पाण्यासोबत वाहून गेल्याने तसेच रासायनिक खताच्या अतिवापरामुळे जमिनीतील सेंद्रीय कर्ब व नत्राच्या प्रमाणात घट आली आहे. शेती जनिमीची सुपिकता दिवसेंदिवस खालावत असल्याचे चित्र आहे. सरासरी निर्देशांक १ असावा मात्र मृद चाचणीवरून हा निर्देशांक ०.७१ एवढा असल्याचे समोर आले आहे. हे प्रमाण सुपिकता पातळी अत्यंत कमी असल्याचे दर्शविते. तर पालाशचे प्रमाण भरपूर असल्याचे मृद चाचणी अहवालात म्हटले आहे. खरीप हंगामा तोडावर आला असून, शेतकऱ्यांची शेती नांगरणीसाठी लगबग सुरू अहे. शेती कामांना वेग आला आहे. मात्र सुपिकतेचा विचार करता बाब चिंता जनक असल्याचे दिसून येते. जिल्ह्यात ६ लाख ७६ हजार हेक्टर लागवाडी खालील क्षेत्र आहे. यात खरीप हंगामात ५ लाख ६१ हजार तर रबी हंगामात २ लाख १८ हजार हेक्टरवर लागवड होते. गत काही वर्षांत मृद चाचणी अववाल चिंताजनक आकडेवारी दाखवित आहे. पावसाच्या पाण्यामुळे माती वाहून जाण्यासोबत रासायानिक खतांचा दरवर्षी अतिवापर यामुळे जमिनीचा पोत दिवसेंदिवस खालावत आहे. फिरती प्रयोग शाळा तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून मातीचे ननुन्यांची तपासणी करून जमिनीची आरोग्य पत्रिका काढण्यात येते. त्यावरून सुपिकतेचे चित्र स्पष्ट होते. २०१६-१७ वर्षांत आठही तालुक्यातील ६४७ गावांतून ४४ हजार ९६० माती नुमन्यांची तपासणी करण्यात आली. २ लाख २२ हजार ८६५ शेतकऱ्यांना जमीन आरोग्य पत्रिकेचे वाटप करण्यात आले आहे.