शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
3
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
4
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
5
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
6
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
7
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
8
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
9
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
10
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
11
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
12
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
13
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
14
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
15
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
16
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
17
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
18
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
19
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
20
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!

बंधूभाव, सलोखा वृद्धींगत करा

By admin | Updated: May 11, 2015 00:30 IST

उस्मानाबाद : गावातील प्रश्न सामंजस्याने मिटवून ग्रामस्थांनी अपापसात बंधूभाव व सलोखा वृध्दींगत करावा़ सर्व जाती-धर्मांनी एकत्रित येवून सण-उत्सव साजरे करावेत़

 

उस्मानाबाद : गावातील प्रश्न सामंजस्याने मिटवून ग्रामस्थांनी अपापसात बंधूभाव व सलोखा वृध्दींगत करावा़ सर्व जाती-धर्मांनी एकत्रित येवून सण-उत्सव साजरे करावेत़ पोलीस पाटलांनी तंटामुक्त समितीची मदत घेवून सलोखा ठेवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ़ प्रशांत नारनवरे यांनी केले़ अनसुर्डा येथे रविवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ़ नारनवरे यांनी अनसुर्डा येथे बैठक घेतली़ यावेळी पोलीस अधीक्षक बाळकृष्ण भांगे, उपविभागीय अधिकारी अभिमन्यू बोधवड, समाज कल्याण अधिकारी अमीत घवले, नायब तहसीलदार राजेश जाधव, पोलीस उपाधीक्षक मोहन विधाते, सपोनि दंडे, पोलीस पाटील हरूण पटेल, बेंबळीचे उपसरपंच बाळासाहेब माने, मंडळ अधिकारी कुलकर्णी, तलाठी अंधारे, पांडुरंग माने आदी उपस्थित होते़ जिल्हाधिकारी म्हणाले, किरकोळ कारणावरून गावातील समाजात तेढ निर्माण होवून वाढ होतात़ उद्भवलेला वाद टाळण्यासाठी ज्येष्ठ मंडळींनी वेळीच हस्तक्षेप करून वाद सामंजस्याने मिटविण्याच्या कार्यात योगदान द्यावे़ युवकांनी गावच्या विकास कार्यायासाठी पुढे येवून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा़ शिवाय डॉ़ बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीनंतर गावातील घटनांमुळे समाजात तेढ निर्माण होवून तणाव निर्माण झाला होता़ प्रशासन व ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे वाद संपुष्टात आणण्यासाठी प्रयत्न करणाऱ्यांचे कौतुक करीत ग्रामस्थांना एकत्रित राहून विकासासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले़ (प्रतिनिधी)