शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
2
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
3
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
4
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
5
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
6
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
7
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार
8
ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपसंदर्भात ईडीची कारवाई, राणा दग्गुबाती अन् प्रकाश राजसह ४ कलाकारांना समन्स
9
'आखडू' पाकिस्तानची मस्ती भारत जिरवणार! BCCIच्या एका निर्णयाने पाकचे ११६ कोटी बुडणार...
10
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यासह 'या' दोन विभूतींना भारतरत्न देण्यात यावा, राज्यसभेत मागणी
11
"स्पष्टीकरण दिलं तरी जे घडलं ते भूषणावह नाही"; कोकाटेंच्या व्हिडीओवर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
धक्कादायक! प्रफुल्ल लोढाविरोधात बलात्कार प्रकरणी बावधन पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल
13
मनोज जरांगेंनी घेतली महादेव मुंडे यांच्या कुटुंबाची भेट; बीडसह राज्यभर आंदोलनाचा दिला इशारा...
14
"...तर आम्ही तुम्हाला बरबाद करू’’, अमेरिकन सिनेटरची भारतासह या देशांना धमकी, कारण काय?  
15
अखेर वेळ ठरली; अधिवेशनात ऑपरेशन सिंदूरवर 25, तर आयकर विधेयकावर 12 तास चर्चा होणार
16
४१ वर्षांनंतर नवीन अवतारात येतेय Kinetic DX; याच महिन्यात होणार लॉन्च, किंमत...
17
१८९ लोकांचा बळी घेणाऱ्या मुंबई स्फोटातील आरोपींना सोडण्याचे आदेश; CM फडणवीस म्हणाले, "निकाल खूपच धक्कादायक"
18
केरळच्या महिलेनं शारजाहमध्ये स्वतःला संपवलं, हिंसक व्हिडिओ पाहून कंपनीने पतीला नोकरीवरून काढलं!
19
"महाराष्ट्र देशाच्या आणि जगाच्या क्रिएटर्स इकॉनॉमीचे केंद्र बनेल’’, देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास
20
मुंबई ट्रेन बॉम्बस्फोट प्रकरण; सर्व आरोपींची निर्दोष सुटका, कुणावर काय आरोप? जाणून घ्या...

पर्यटनस्थळे लवकरच सुरू करण्याचे आश्वासन

By | Updated: December 5, 2020 04:06 IST

औरंगाबादमधील स्मारके व पर्यटन स्थळे सुरू करा, या मागणीसाठी फाउंडेशनकडून वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने मागणी होत आहे. या मागणीची दखल ...

औरंगाबादमधील स्मारके व पर्यटन स्थळे सुरू करा, या मागणीसाठी फाउंडेशनकडून वेगवेगळ्या माध्यमातून सातत्याने मागणी होत आहे. या मागणीची दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांनी शिष्टमंडळाला शुक्रवारी चर्चेसाठी बोलावले होते.

पर्यटन सुरू करताना कोविड १९ चा प्रसार होणार नाही, ही जबाबदारीही आपली सर्वांचीच आहे. आपल्या सर्वांचा सकारात्मक प्रतिसाद बघून पर्यटनाशी संबंधित विभागाशी चर्चा करून लवकरात लवकर उघडण्यासाठी प्रयत्न करू, असा विश्वास जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.

एटीडीएफचे अध्यक्ष जसवंत सिंह राजपूत, अंजली प्रताप, सुनील चौधरी, अन्नू कपूर, अमोद बसोले, राहुल निकम, तेजंदरसिंग गुलाटी, पपिंदरपाल सिंग वायटी, सुष्मिता जाना रॉय, एमटीडीसीचे सहायक संचालक विजय जाधव आणि एएसआयचे अजित कंधारकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

फोटो कॅप्शनः –

जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना स्मारके व पर्यटनस्थळे सुरू करण्यासाठी निवेदन देताना औरंगाबाद टुरिझम डेव्हलपमेंट फाउंडेशनचे शिष्टमंडळ.