शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्राला पाकिस्तानने या तीन टास्क दिलेल्या; भारताविरोधात असे विणले जात होते जाळे...
2
ज्योती मल्होत्रा ​​बिहारच्या या हॉटेलमध्ये २ दिवस राहिली; पुढे कुठे गेली? आणखी धक्कादायक माहिती समोर आली
3
IPL 2025: Mumbai Indians ने 'करो वा मरो' सामन्याआधी ३ नव्या स्टार खेळाडूंना घेतलं संघात, पाहा कोण?
4
एमबीए असल्याचं सांगून लावलं लग्न, पती निघाला आठवी पास, काँग्रेस नेत्याच्या कुटुंबावर सुनेचे गंभीर आरोप  
5
शेतकऱ्यांना सिबिलची अट न घालता कर्ज द्या, मुख्यमंत्री फडणवीस यांचा बँकांना सज्जड दम
6
पाक लष्करप्रमुख आसिम मुनीरसोबत राहुल गांधींचा फोटो; BJP नेत्याने केली मीर जाफरशी तुलना
7
“उन्होंने गोली चलाई, पर धमाका हमने किया”; ‘ऑपरेशन सिंदूर’मधील मेजरने सांगितली Inside Story
8
पाकिस्तानवर काय दिवस आले! स्वतःचा अर्थसंकल्पही तयार करता येणार नाही; IMF टीम पाठविणार...
9
बापरे! अवघ्या ७ महिन्यात २३ वर्षीय युवतीनं २५ युवकांचं आयुष्य केले बर्बाद, काय आहे प्रकार?
10
बिटींग रिट्रीट सेरेमनी आजपासून सुरु होणार; पण भारत ना हस्तांदोलन करणार, ना गेट उघडणार...
11
कोविडचे रुग्ण वाढताहेत, भारताला कोरोनाच्या नव्या लाटेचा धोका? ICMR च्या माजी तज्ज्ञांनी दिली महत्त्वपूर्ण माहिती 
12
छगन भुजबळ मंत्रिमंडळात परतताच मनोज जरांगे संतापले; अजित पवारांना दिला सूचक इशारा
13
सासू असावी तर अशी! लग्नानंतर सुनेने शिकण्याची इच्छा व्यक्त करताच हात धरून नेलं शाळेत
14
गुगल क्रोममध्ये आढळल्या गंभीर त्रुटी! तुमचा कॉम्प्युटर कधीही होऊ शकतो हॅक; सरकारकडून अलर्ट
15
मुंबईत कोरोनाचे ५३ रुग्ण, महापालिका सतर्क; आपत्कालीन परिस्थितीसाठी रुग्णालये सज्ज 
16
भारताने संयुक्त राष्ट्रांमध्ये TRF विरुद्ध पुरावे दिले; पहलगाम दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतली होती
17
Mumbai Weather : वीजा कडाडणार, वादळीवारे सुटणार! हवामान खात्याकडून मुंबईला २१ जूनपर्यंत यलो अलर्ट
18
शपथ घेताच छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले, “गृहमंत्रालयही सांभाळले आहे, आता...”
19
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
20
स्टेडियममधून पाकिस्तानी खेळाडूंची नावं, फोटो काढून टाकले; 'या' शहरात घेतला गेला निर्णय

‘कर्जमाफी नको, पण आॅनलाईन आवरा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2017 00:58 IST

कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे.

शेख महेमूद ।लोकमत न्यूज नेटवर्कवाळूज महानगर : कर्जमाफीचे अर्ज भरण्यासाठी शेतकºयांची दिवसभर बँका व महा-ई-सेवा केंद्रावर गर्दी उसळत आहे. तांत्रिक अडचणीमुळे अर्ज भरण्यास विलंब होत असल्यामुळे शेतकºयांत असंतोष वाढतो आहे. काही केंद्रांवर शेतकºयांची आर्थिक लूट करण्यात येत आहे.राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेंतर्गत शेतकºयांना दीड लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी देण्याचा निर्णयघेतला.कर्जमाफीसाठी शेतकºयांना आॅनलाइन अर्ज भरण्याची अट घातली आहे. मात्र, आॅनलाइन अर्ज भरताना शेतकरी घामाघूम होत आहेत. कर्जमाफीचे पोर्टल वारंवार हॅँग होत असल्यामुळे अर्ज भरण्याची प्रकिया कासवगतीने सुरू आहे. अर्ज भरताना केंद्रावरील कर्मचारीही वैतागले आहेत.एक अर्ज भरण्यासाठी जवळपास अर्धा ते एक तासाचा कालावधी लागतो. त्यामुळे एका केंद्रावर दिवसभरात अवघे ५० ते ६० अर्ज भरले जातात. कर्जमाफीसाठी शेतातील कामे सोडून शेतकºयांना अर्ज भरण्यासाठी सकाळपासून घराबाहेर पडावे लागते; परंतु दिवसभरात अर्ज भरण्यासाठी नंबर लागेलच याची शाश्वती नसते.तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी प्रशासन ठोस पावले उचलत नाही. आॅनलाइन अर्ज भरताना अंगठ्याचा ठसा द्यावा लागतो. त्याशिवाय आधार कार्डाचा डेटा लिंक होत नाही. म्हणून शेतकºयांना तासन्तास रांगेत उभे राहावेलागते.गंगापूर तालुक्यात जिल्हा मध्यवर्ती बँकेचे जवळपास १५ हजार व विविध राष्टÑीयीकृत बँकेचे ४ हजार थकबाकीदार शेतकरी आहेत. आतापर्यंत केवळ ५ हजारांच्या आसपास शेतकºयांनी आॅनलाइन अर्ज भरले आहेत. अनेक पात्र लाभार्थी या कर्जमाफी योजनेपासून वंचित राहण्याची भीती शेषराव चक्रे, उदय चव्हाण, शेख हमीद, विनायक शिंदे, सुनीता जाधव, अंबादास मातकर आदींनी केली आहे.