शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
3
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
6
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
7
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
8
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
9
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
10
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
11
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
12
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
13
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
14
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
15
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
16
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
17
नीट यूजी परीक्षेत ‘फिजिक्स’चा पेपर अवघड; यंदा कट ऑफ घसरणार
18
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 
19
एक्स्प्रेस वे, सर्व्हिस रोडच्या खड्ड्यांसाठी ७८ कोटी ! डागडुजीसाठीचा एकूण खर्च १५७ कोटींच्या घरात
20
एटीएम कार्ड वापरणे झाले महाग, कारण...

शब्दसह्याद्री वक्तृत्व स्पर्धेचे बक्षीस वितरण

By | Updated: November 22, 2020 09:02 IST

औरंगाबाद : प्रा. साई महाशब्दे संचालित शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला. लॉकडाऊनच्या काळात ...

औरंगाबाद : प्रा. साई महाशब्दे संचालित शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.

लॉकडाऊनच्या काळात कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रा. महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते. संपूर्ण राज्यातून ३०० हून अधिक वक्ते व श्रोत्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

शब्दसह्याद्री महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून रेणुका धुमाळ (औरंगाबाद), प्रांजल कुलकर्णी (अहमदनगर), अक्षदा खेडकर (रत्नागिरी), शुभम पाटील (जळगाव), रूपाली गिरवले (अहमदनगर), यश पाटील (ठाणे), अर्चना आयला (मुंबई ), श्रुती बोरस्ते (नाशिक), गणेश लोळगे (कोल्हापूर), अश्विनी सानप (सातारा) व प्राजक्ता कुलकर्णी (औरंगाबाद) या विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय ११ नवोदित, शालेय गटातील स्पर्धकांना प्रोत्साहनपर विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय उत्कृष्ट श्रोता म्हणून ११ स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आला. पारितोषिक वितरणप्रसंगी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, लेखक संजय आवटे, अपर आयुक्त किसनराव लवाटे, रायगडचे सहायक आयुक्त, विनोदी अभिनेता प्रकाश भागवत, अभिनेत्री साक्षी गांधी, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फडके अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज अतिथींनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रा. साई महाशब्दे यांनी केला.