शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

अंतापुरात प्रगतिशील शेतकऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 04:06 IST

गल्लेबोरगाव : कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक शेतकरी दिनाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील अंतापूर गावात ‘पीक परिसंवाद’ घेण्यात आला. यावेळी ...

गल्लेबोरगाव : कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने जागतिक शेतकरी दिनाचे औचित्य साधून कन्नड तालुक्यातील अंतापूर गावात ‘पीक परिसंवाद’ घेण्यात आला. यावेळी कृषीविज्ञान केंद्र औरंगाबादचे डॉ. किशोर झाडे यांनी मार्गदर्शन केले. ऊसलागवड व त्याचे महत्त्व त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गावातील प्रगतिशील शेतकऱ्यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

फर्टीलायजरचे पुरवठा व विपणन प्रमुख मिलिंद आकेरकर यांनीही शेतकऱ्यांना खतांच्या उपलब्धतेबद्दल मार्गदर्शन केले. डॉ. पिसुरे यांनी राष्ट्रीय किसान दिवसाचे महत्त्व तसेच कृषीविज्ञान केंद्राच्या वतीने शेतकऱ्यांसाठी असलेल्या सुविधांबद्दल माहिती दिली. उपविभागीय कृषी अधिकारी प्रमोद चव्हाण यांनी पोखरा योजनेचे महत्त्व सांगितले. यावेळी प्रगतिशील शेतकऱ्यांना झुआरी एग्रो एजन्सीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी विलास सुराशे, सुदाम बोडखे, विश्वास आहेर, बाळासाहेब आहेर, मुक्तेश्वर बोडखे, संजय बोडखे, सुनील बोडखे, सचिन बोडखे, कृषी सहाय्यक ज्योती पवार, वैशाली घुमरे, बाबासाहेब चंद्रटीके, देवीदास सुरासे, विठ्ठल दांगोडे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर ठाकरे व विलास सुरासे यांनी आभार मानले.

फोटो कॅप्शन : शेतकरी दिनानिमित्त अंतापूर येथील शेतकऱ्यांना कृषीविज्ञान केंद्र औरंगाबादच्या वतीने मार्गदर्शन करताना डाॅ. किशोर झाडे, मिलिंद आकेकर, उपविभागीय कृषी अधिकारी प्रमोद चव्हाण.