शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

तुरीचा भाव ५४५0 रुपये जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:02 IST

केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.

हिंगोली : केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.यात धानासाठी १५५0 ते १५९0 रुपये, ज्वारी हायब्रिड-१७00, मालदांडी-१७२५, बाजरी-१४२५, मका-१४२५, रागी-१९00, तूर- ५४५0, उडीद-५४00, मूग-५५७५, भुईमूग- ४४५0, सूर्यफूल-४१00, तीळ-५३00, कापूस मध्यम धागा ४0२0, लांब धागा-४३२0, सोयाबीन-३0५0, कारळ ४0५0 असा प्रतिक्ंिवटल आधारभूत भाव जाहीर केला आहे.यामधील या हंगामातील उडीद, मूग बाजारात विक्रीला येत आहेत. तीन हजारांपासून ते साडेचार हजारांपर्यंत दर मिळत आहेत. अधून-मधून एखाद्या दोन शेतकºयांना पाच हजारांवर दर मिळाला. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या या दराचा शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला मुळातच कमी भाव जाहीर केल्याची भावना असून शासनाचा हा दर असेल तर व्यापारी काय दर देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधीकाळी सहा हजार भाव देण्याची मागणी करणाºया पक्षाची सत्ता असताना ही स्थिती आहे.