शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

तुरीचा भाव ५४५0 रुपये जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:02 IST

केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.

हिंगोली : केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.यात धानासाठी १५५0 ते १५९0 रुपये, ज्वारी हायब्रिड-१७00, मालदांडी-१७२५, बाजरी-१४२५, मका-१४२५, रागी-१९00, तूर- ५४५0, उडीद-५४00, मूग-५५७५, भुईमूग- ४४५0, सूर्यफूल-४१00, तीळ-५३00, कापूस मध्यम धागा ४0२0, लांब धागा-४३२0, सोयाबीन-३0५0, कारळ ४0५0 असा प्रतिक्ंिवटल आधारभूत भाव जाहीर केला आहे.यामधील या हंगामातील उडीद, मूग बाजारात विक्रीला येत आहेत. तीन हजारांपासून ते साडेचार हजारांपर्यंत दर मिळत आहेत. अधून-मधून एखाद्या दोन शेतकºयांना पाच हजारांवर दर मिळाला. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या या दराचा शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला मुळातच कमी भाव जाहीर केल्याची भावना असून शासनाचा हा दर असेल तर व्यापारी काय दर देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधीकाळी सहा हजार भाव देण्याची मागणी करणाºया पक्षाची सत्ता असताना ही स्थिती आहे.