शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

तुरीचा भाव ५४५0 रुपये जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2017 00:02 IST

केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.

हिंगोली : केंद्र शासनाने यावर्षीच्या खरीप हंगामासाठी विविध कृषि उत्पादनाच्या सुधारित किमान आधारभूत किमती प्रतिक्विंटलप्रमाणे जाहीर केल्या आहेत, अशी माहिती कृषि विभागाने दिली आहे. मात्र सध्या नव्या हंगामातील उडीद, मूग यापेक्षा अत्यंत कमी भावात विकावे लागत असल्याचे चित्र आहे.यात धानासाठी १५५0 ते १५९0 रुपये, ज्वारी हायब्रिड-१७00, मालदांडी-१७२५, बाजरी-१४२५, मका-१४२५, रागी-१९00, तूर- ५४५0, उडीद-५४00, मूग-५५७५, भुईमूग- ४४५0, सूर्यफूल-४१00, तीळ-५३00, कापूस मध्यम धागा ४0२0, लांब धागा-४३२0, सोयाबीन-३0५0, कारळ ४0५0 असा प्रतिक्ंिवटल आधारभूत भाव जाहीर केला आहे.यामधील या हंगामातील उडीद, मूग बाजारात विक्रीला येत आहेत. तीन हजारांपासून ते साडेचार हजारांपर्यंत दर मिळत आहेत. अधून-मधून एखाद्या दोन शेतकºयांना पाच हजारांवर दर मिळाला. त्यामुळे शासनाने जाहीर केलेल्या या दराचा शेतकºयांना प्रत्यक्ष लाभ होण्यासाठी शासनाने हमीभाव खरेदी केंद्र उघडण्याची गरज आहे. विशेष म्हणजे सोयाबीनला मुळातच कमी भाव जाहीर केल्याची भावना असून शासनाचा हा दर असेल तर व्यापारी काय दर देतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. कधीकाळी सहा हजार भाव देण्याची मागणी करणाºया पक्षाची सत्ता असताना ही स्थिती आहे.