शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
2
इस्रायलचा रुद्रावतार! ७२ तासांत ६ मुस्लीम देशांवर हल्ला; २०० मृत्यू तर १ हजाराहून अधिक जखमी 
3
पेटाचा विरोध, ‘माधुरी’ची कोल्हापुरातील घरवापसी लांबणीवर, सुनावणीवेळी सर्वोच्च न्यायालयात काय घडलं?
4
शिकवणीसाठी घराबाहेर पडला तो परतलाच नाही; गोव्याचा १४ वर्षीय मुलगा प्रयागराजला सापडला, पण कसा?
5
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!
6
सीपी राधाकृष्णन बनले देशाचे १५ वे उपराष्ट्रपती! राष्ट्रपती भवनात घेतली शपथ, जगदीप धनखड पहिल्यांदाच समोर
7
ठरलं! सप्टेंबरअखेर नवी मुंबई विमानतळावरून पहिले उड्डाण, शहराचा चेहरामोहरा बदलणार; जोरदार तयारी सुरू
8
Video: प्राणीसंग्रहालयातील कर्मचाऱ्यावर सिंहाचा हल्ला, पर्यटकांसमोर फाडून खाल्ले...
9
Latur: 'ओबीसी आरक्षण संपले', घोषणा देत तरुणाने मांजरा नदीत उडी घेऊन संपवलं जीवन
10
बंगला नाही, गाडी नाही, सर्व सुविधा काढून घेतल्या; ८० वर्षीय माजी राष्ट्रपतींना राजवाडा रिकामा करावा लागला; जाणून घ्या नवीन कायदा
11
"तू आयुष्यभर तेच केलंस, विवाहित पुरुषांसोबत...", कुनिकावर संतापला कुमार सानूचा मुलगा, म्हणाला...
12
Astrology: लक्ष्मीकृपने आज 'या' ५ राशींचा दिवस उत्तम जाणार; गोड बातमीही मिळणार!
13
गोळी मारली, १५ फुटांवरुन रायफलसह उडी मारली अन्... चार्ली कर्कची हत्या करणाऱ्याचा VIDEO समोर
14
पैसे तयार ठेवा! ऑक्टोबरमध्ये येणार 'टाटा'चा बहुप्रतिक्षित आयपीओ; अधिक माहिती काय?
15
तुम्ही 'जाड' झालात का? धोका ओळखा! युनिसेफने दिला तरुणांना सर्तकतेचा इशारा, भारतातही चिंता वाढली
16
६५० कोटी रुपयांच्या जीएसटी घोटाळ्यात सीमा हैदर आणि सचिन यांची नावे समोर? काय आहे प्रकरण?
17
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
18
धक्कादायक! पती नपुंसक, सासऱ्याने नातवासाठी सेक्सची मागणी केली; माजी एसीपीच्या सुनेचा गंभीर आरोप
19
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
20
हेमा मालिनीशी लग्न केल्यानंतरही २७ वर्षांनी लहान अभिनेत्रीच्या प्रेमात पडले होते धर्मेंद्र, कोण होती ती?

अभ्यासपूर्वक आराखडा तयार करा- संजीव जयस्वाल

By admin | Updated: July 11, 2014 00:59 IST

जालना : पाऊस लांबल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी प्रशासनाने अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले.

जालना : यावर्षी पाऊस लांबल्याने शेतीबरोबरच पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रशासनाने अभ्यासपूर्वक आराखडा तयार करून त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे आदेश विभागीय आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज येथे दिले. जिल्ह्यातील पाणीटंचाई, चारा टंचाई, रोजगार हमी योजना, जलसंधारण आणि महसूल कामाचा विभागीय आयुक्त जैस्वाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार, उपविभागीय अधिकारी डॉ. एन.आर. शेळके, मंजुषा मुथा, निवासी उपजिल्हाधिकारी राजेश इतवारे, उपजिल्हाधिकारी रमेश कायंदे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.सध्या पाऊस लांबल्याने पिण्याच्या पाण्यासाठी गेल्यावर्षी प्रमाणे नियोजन करावे लागेल. धरणातून होणारा अवैध पाणी उपसा यावर संबंधित तहसीलदार यांनी कडक कारवाई करावी, तसेच भविष्यात पिण्याच्या पाण्यासाठी आतापासूनच पाण्याचे स्त्रोत शोधून ठेवावेत व त्याचे नियोजन करावे, असे त्यांनी सांगितले.