शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
3
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
4
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
5
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
6
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
7
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
8
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
9
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
10
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
11
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा
12
नवरात्री २०२५: विलक्षण, अद्भूत, आत्मबोधाचे अनोखे पर्व नवरात्र; पाहा, नवदुर्गांचे महात्म्य
13
प्रणित मोरेला पाहून काजोलने विचारलं, 'हा कोण?', सलमानचं उत्तर ऐकून झाली शॉक; म्हणाली...
14
हेल्थ घ्या किंवा टर्म इन्शुरन्स, आता शून्य GST; ₹३०,००० च्या प्रीमिअमवर वाचतील ५४०० रुपये
15
टी-२० मध्ये सुपरफास्ट ५० षटकार; भारताचा अभिषेक शर्मा यादीत अव्वल, सूर्यकुमार टॉप-५ मध्ये!
16
नवरात्रीच्या मुहूर्तावर सोने खरेदीवर भरघोस ऑफर्स; मेकिंग चार्जवर ५०% सूट आणि फ्री सोन्याचे नाणे
17
ऐकावं ते नवलच! 'या' शहरात हिल्स घालून फिरायला घ्यावी लागते सरकारची परवानगी
18
नवरात्री २०२५: ९ गोष्टी अजिबात करू नका, नवदुर्गांची वक्रदृष्टी-अवकृपा संभव; चूक घडलीच तर...
19
भारतीय IT कंपन्यांवर नवं संकट! ट्रम्प यांच्या एका निर्णयामुळे दरवर्षी होणार कोट्यवधींचा खर्च, नोकऱ्यांवर गदा?
20
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?

गडाकडे जाणार्‍या रस्त्यावर खड्डे

By admin | Updated: May 15, 2014 00:04 IST

पाटोदा: संत वामनभाऊ यांचे समाधीस्थळ, संत भगवानबाबा यांचे जन्मगाव येथे जाणार्‍या रस्त्यासह परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत.

पाटोदा: संत वामनभाऊ यांचे समाधीस्थळ, संत भगवानबाबा यांचे जन्मगाव येथे जाणार्‍या रस्त्यासह परिसरातील रस्त्यांवर खड्डेच खड्डे झाले आहेत. यामुळे भाविकांसह ग्रामस्थांना जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ आली आहे. संत वामनभाऊ महाराज यांचे चिंचोली गड येथे समाधीस्थळ आहे. येथे कुसळंब येथून जावे लागते. कुसळंब ते चिंचोलीगड अवघा १५ कि.मी.चा रस्ता आहे. या रस्त्यावर ठिकाठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ताही उखडला आहे. यामुळे वामनभाऊंच्या समाधीच्या दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांची मोठी गैरसोय होत आहे. या परिसरात सावरगाव हे संत भगवानबाबा यांचे जन्मगाव आहे. भगवानबाबांचे जन्मस्थळ व वामनभाऊ यांचे समाधीस्थळ यात अवघे ९ कि.मी.चे अंतर आहे. मात्र हा रस्ताही काटेरी झुडूपांनी वेढला आहे. तसेच रस्ताही कमालीचा खराब झाल्याने भाविकांची मोठी गैरसोय होते. निवडणुका आल्या की, नेते मंडळी येथे रांगा लावतात. समाधीस्थळ परिसराचा विकास करू अशी आश्वासने देऊन मताचा जोगवा मागतात. मात्र निवडणुका होताच या आश्वासनांचा त्यांना विसर पडतो. यामुळे या संत महंतांच्या तीर्थक्षेत्रासह परिसरातील रस्त्याची दैना कायमच आहे. या परिसरात नाथपंथियांचा वारसा जपणारे संत झाले. मात्र तेथेही विकास कामांचा वानवाच आहे. त्यामुळे रस्त्यासह इतर विकास कामांची मागणी आहे. या संदर्भात सा.बां.चे प्रभारी उपअभियंता व्ही.डी. बारगजे म्हणाले, रस्त्यांच्या कामासाठी पाठपुरावा सुरू आहे. (वार्ताहर)