शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

मुंबई विमानसेवा सुरू होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 00:32 IST

नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : नांदेड विमानतळाच्या रन वे (धावपट्टी) दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे़ त्यासाठी नांदेड विमानतळावरून २९ आॅक्टोबर ते १५ नोव्हेंंबर या कालावधीत कोणतेही विमान उडणार नाही़ तर सध्या सुरू असलेली नांदेड - हैदराबाद विमान सेवा १५ दिवसांसाठी बंद राहणार आहे़नांदेड विमानतळावरून प्रवासी वाहतूक सेवा सुरू करण्यासाठी अनेकवेळा प्रयत्न करण्यात आले. सुरूवातीच्या काळात नांदेड-मुंबई, नांदेड-दिल्ली अशी विमानसेवा सुरू करण्यात आली. मात्र प्रवासी मिळत नसल्याच्या कारणाने टप्याटप्प्याने ह्या सेवा बंद करण्यात आल्या़दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी उड्डाण या योजनेअंतर्गत नांदेड-हैदराबाद विमानसेवा सुरू करण्यात आली होती़ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उड्डाण या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पाच विमानतळांचा समावेश केला होता. यात नांदेड विमानतळाचाही समावेश आहे़ या योजनेअंतर्गत नांदेड विमानतळावरून नांदेड-हैदराबाद व नांदेड-मुंबई ट्रु जेट या विमान कंपनीला या मार्गावर प्रवासी विमानसेवा सुरू करण्यासाठी परवानगी देण्यात आली़ केवळ नांदेड विमानतळावरून नांदेड -हैदराबाद उड्डाण योजनेतंर्गत ट्रु जेट या विमान कंपनीने २८ एप्रिल रोजी ही सेवा सुरू केली. यावेळी लवकरच मुंबई, दिल्ली, मोहाली विमानसेवा सुरू करण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते़ परंतु, हैदराबाद विमानसेवा सुरू होवून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी नांदेड-मुंबई विमानसेवा उपलब्ध झाली नाही.दरम्यान, काही दिवसांपूर्वी नांदेड - अमृतसर या विमानसेवेसाठी एअरलायन्स या कंपनीच्या अधिकाºयांनी विमानतळाची पाहणी केली़ संबंधित अधिकाºयांनी रन वे (धावपट्टी) खराब झाल्यामुळे या ठिकाणाहून सेवा सुरू करता येणार नाही, यासाठी रन वे तत्काळ दुरूस्ती करावा, अशा सूचना दिल्या होत्या़ यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री अर्जुन खोतकर, माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांनी रन वे ची दुरूस्ती करण्यासाठी विमानळच्या देखभालीची जबाबदारी असणाºया रिलायन्स कंपनीकडे पाठपुरावा केला होता.२९ आॅक्टोबरपासून रन वेच्या दुरूस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. हे काम १५ दिवस चालणार असल्याने १५ नोव्हेंबरपर्यंत या विमानतळावरून विमानसेवा बंद राहणार आहे़