शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

११ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: May 1, 2016 01:42 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार ९६ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार ९६ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५५९ गावे आणि २० वाड्यांमधील हे नागरिक असून, दिवसागणिक पाणीटंचाईची समस्या रौद्ररूप धारण करीत आहे. परिणामी टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ आजच्या स्थितीत ७४६ टँकरच्या १५४१ फेऱ्या सुरू आहेत़कमी पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे़ औरंगाबाद, जालनासोबतच जवळपास २०० गावांना आणि औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीतील मृत साठ्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे़ उर्वरित लघु आणि मध्यम प्रकल्प जवळपास कोरडे पडले आहेत. काही धरणांमध्ये जोत्याच्या खाली पाणी आहे. ़विहीर, बोअरचेही पाणी आटले आहे़ त्यामुळे उन्हात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी बहुतांश ठिकाणी ४० ते ६० कि. मी. वरून वाहनांना फेऱ्या माराव्या लागत आहेत़़ औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १८३ टँकर वैजापूर तालुक्यात सुरू आहेत़ यापाठोपाठ गंगापूर, पैठण तालुक्यांचा समावेश आहे़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात आहेत. प्रशासनाकडून खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहेत.