शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी हॉस्पिटल उपचार सुरू
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
6
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
7
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
8
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
9
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
10
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
11
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
12
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
13
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
14
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
15
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
16
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
17
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
18
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
19
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
20
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
Daily Top 2Weekly Top 5

११ लाख नागरिकांची पाण्यासाठी वणवण

By admin | Updated: May 1, 2016 01:42 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार ९६ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

औरंगाबाद : जिल्ह्यातील ११ लाख ५९ हजार ९६ नागरिकांची पाण्यासाठी वणवण होत आहे. त्यांना सध्या टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. जिल्ह्यातील ५५९ गावे आणि २० वाड्यांमधील हे नागरिक असून, दिवसागणिक पाणीटंचाईची समस्या रौद्ररूप धारण करीत आहे. परिणामी टँकरच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे़ आजच्या स्थितीत ७४६ टँकरच्या १५४१ फेऱ्या सुरू आहेत़कमी पावसामुळे भूगर्भातील पाणीपातळी खोल गेली आहे़ औरंगाबाद, जालनासोबतच जवळपास २०० गावांना आणि औद्योगिक परिसराला पाणीपुरवठा करणाऱ्या जायकवाडीतील मृत साठ्यातून सध्या पाणीपुरवठा सुरू आहे़ उर्वरित लघु आणि मध्यम प्रकल्प जवळपास कोरडे पडले आहेत. काही धरणांमध्ये जोत्याच्या खाली पाणी आहे. ़विहीर, बोअरचेही पाणी आटले आहे़ त्यामुळे उन्हात हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे़ टँकरमधून पाणीपुरवठा करण्यासाठी बहुतांश ठिकाणी ४० ते ६० कि. मी. वरून वाहनांना फेऱ्या माराव्या लागत आहेत़़ औरंगाबाद जिल्ह्यात सध्या सर्वाधिक १८३ टँकर वैजापूर तालुक्यात सुरू आहेत़ यापाठोपाठ गंगापूर, पैठण तालुक्यांचा समावेश आहे़ सर्वात कमी टँकर सोयगाव तालुक्यात आहेत. प्रशासनाकडून खाजगी विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहेत.