शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
5
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
6
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
7
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
8
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
9
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
10
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
11
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
12
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
13
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
14
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
15
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
16
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
17
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
18
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
19
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
20
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका

आज स्पष्ट होणार अंतिम लढतीचे चित्र

By admin | Updated: February 6, 2017 22:57 IST

लातूर :मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे.

लातूर : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांसह अपक्षांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. जि.प. गटाच्या ५८ जागांसाठी ५१५ आणि पं.स.च्या ११६ जागांसाठी ८२६ उमेदवारी अर्ज आहेत. मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याची दुपारी ३ वाजेपर्यंत मुदत आहे. या मुदतीत अपक्षांसह नाराजांनी आपली उमेदवारी मागे घ्यावी म्हणून पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरू आहे. या मनधरणीस कितपत यश येते, हे दुपारनंतर स्पष्ट होणार आहे. जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान होत आहे. राजकीय पक्षांच्या अनेक इच्छुकांबरोबर स्थानिक आघाड्या व अपक्षांनी मोठ्या प्रमाणात उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे एका पक्षाचे दोन-दोन उमेदवार अनेक गटांतून आहेत. बंडाच्या तयारीत असलेल्या या उमेदवारांची उमेदवारी अंतिम राहते की, ते रिंगणातून माघार घेतात, यासाठी मंगळवारी दुपारी ३ वाजेपर्यंतची प्रतीक्षा करावी लागणार आहे. पक्ष प्रमुखांकडून मनधरणी सुरूच असून, अन्य पदांची आमिषे दाखवून त्यांना भुलविण्याचाही प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे उद्या दुपारी नेमके काय होणार? कोणत्या गटांमध्ये कोण आणि कोणत्या गणांमध्ये कोण? याचे अन् लढतीचेही चित्र स्पष्ट होईल.