शहरं
Join us  
Trending Stories
1
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
2
'अनेकदा संघाला संपवण्याचे प्रयत्न झाले, तरीही संघ वटवृक्षासारखा ठाम उभा आहे'- PM नरेंद्र मोदी
3
भोजपुरी अभिनेता पवन सिंह भाजपात; "जीवे मारले तरी मराठी बोलणार नाही", या विधानावरून झाला होता वाद
4
'मैत्रीमुळे विचारधारा सोडली, असे होत नाही.. ' संघाच्या निमंत्रण पत्रिकेवर न्यायाधीशांच्या आईचे नाव असल्याने वाद !
5
Asia Cup 2025 : ट्रॉफी द्या, अन्यथा..; BCCI ने मोहसिन नकवींना दिला ७२ तासांचा अल्टिमेटम
6
पैशाचा खेळ! ऑनलाईन सेलचं धक्कादायक सत्य; घाईत महागड्या वस्तुंची खरेदी, बेस्ट डील कोणती?
7
GST कपात व्यतिरिक्त नवीन गाडी घेताना १५ हजारांची करा बचत! खरेदी करण्यापूर्वी वापरा 'या' ५ स्मार्ट टिप्स!
8
इस्रायलवर भारताचे मोठे उपकार! १०० वर्षांनी समोर आलं 'हाइफा' शहराच्या इतिहासातील सत्य, काय घडलं?
9
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
10
जीएसटी की जय हो...! मारुती दोन लाखांचा आकडा टच करता करता राहिली; टाटा घुटमळली, महिंद्रा, एमजीचे काय...
11
कपडे खराब होऊ नयेत..; पूरग्रस्त पाण्यात अन् खासदार बजरंग सोनवणे होडीवर, VIDEO व्हायरल
12
Rakhi Sawant : Video - "डोनाल्ड ट्रम्प माझे खरे वडील, मी तान्या मित्तलपेक्षा श्रीमंत..."; राखी सावंतचा मोठा दावा
13
लिस्टिंगसोबतच शेअर विकण्यासाठी गुंतवणूकदारांच्या रांगा, पहिल्याच दिवशी मोठं नुकसान; लागलं लोअर सर्किट
14
‘मुख्यमंत्र्यांनी माझे बलिदान वाया जाऊ देऊ नये’, धनगर आरक्षणासाठी तरुणाने संपवले आयुष्य
15
लहान देशाने अमेरिकेला धक्का दिला! ५० टक्के चिप मागणी नाकारली; मोठी मागणी नाकारली
16
GST कपातीनंतर आता Hyundai Exter देशातील सर्वात स्वस्त सनरूफ SUV, या कारना देते टक्कर; जाणून घ्या खासियत
17
Mumbai: विजेच्या तारा जोडण्यावरून झालेल्या वादातून तरुणाची हत्या, ९ जणांना अटक!
18
Manorama Khedkar: फरार मनोरमा खेडकरची अटकेतून तात्पुरती सुटका, अपहरण प्रकरणात न्यायालयाचा निर्णय काय?
19
"निर्वस्त्र व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला...", अभिनेत्री डिंपलवर मोलकरणीचे गंभीर आरोप, दाखल केली तक्रार
20
Happy Dasara 2025 Wishes: दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी ग्रीटिंग्स, Images, Facebook, Insta, WhatsApp Status च्या माध्यमातून देऊन आनंदात साजरा करा विजयादशमीचा सण!

धम्माचे तत्त्वज्ञान आजही तेवढेच प्रेरक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:05 IST

औरंगाबाद : सर्वत्र रुढी, अंधश्रद्धा व धर्मांधतेने कळस गाठलेल्या काळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धीप्रामाण्यावाद हा केंद्रबिंदू असलेला ‘बौद्ध ...

औरंगाबाद : सर्वत्र रुढी, अंधश्रद्धा व धर्मांधतेने कळस गाठलेल्या काळात तथागत भगवान गौतम बुद्धांनी बुद्धीप्रामाण्यावाद हा केंद्रबिंदू असलेला ‘बौद्ध धम्म’ स्थापन केला. वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित शांतता व मानवमुक्तीचे या धम्माचे तत्त्वज्ञान आजही तेवढेच प्रेरक आहे, असे प्रतिपादन डॉ. प्रदीप आगलावे यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने भगवान बुद्ध अध्यासनाच्या वतीने सोमवारी विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षस्थानी होते. प्रकुलगुरू डॉ. श्याम शिरसाठ, कुलसचिव डॉ. जयश्री सूर्यवंशी, अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे, केंद्राचे संचालक डॉ. संजय मून यांची प्रमुख उपस्थिती होती.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या (नागपूर) डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचारधारा विभागाचे माजी प्रमुख डॉ. प्रदीप आगलावे यांचे ‘भगवान बुद्धांचे समाज परिवर्तनाचे विज्ञान’ या विषयावर ते म्हणाले, जो धम्म समता आणि मानवतेवर आधारित आहे. ज्या धम्मात ईश्वराला स्थान नाही. जो धम्म विज्ञाननिष्ठ आणि शांतीच्या मार्गाचा आहे, अशा धम्माचे संस्थापक तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती जगभर साजरी झाली. वर्तमानात मागच्या जन्माचा काडीमात्र संबंध नाही. माणसाची स्थिती आनुवंशिकतेपेक्षा त्याच्या भोवतालच्या परिस्थितीवर अधिक अवलंबून असते, हे बुद्धांचे तत्त्वज्ञान आहे. बुद्धांनी जगातील शास्त्रज्ञ व विद्वानांना प्रभावित केले आहे. बुद्धांचा धम्म स्वीकारून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी रुढी परंपरांच्या जोखडातून समाजबांधवांना मुक्त केले.

बुद्ध हे पहिले शास्त्रज्ञ

मानवाच्या प्रत्येक दु:खाला मानवच कारणीभूत असून, मानवाच्या मनाचे शास्त्रीय विवेचन करणारे भगवान गौतम बुद्ध हे जगातील पहिले शास्त्रज्ञ होत. मानव एका 'मॅड रेस’मध्ये सामील झाला असून, भगवान बुद्धांनी सांगितलेली सत्ये आजही प्रासंगिक आहेत, असे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले अध्यक्षीय समारोपात म्हणाले.