शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

शेतकºयांना शाश्वत वीज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 00:12 IST

सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : सौर कृषी वाहिनी योजनेच्या माध्यमातून राज्यातील चाळीस लाख शेतकºयांना २०१९ पर्यंत शाश्वत वीज जोडणी देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले.महावितरणच्या दीनदयाल उपाध्यय ग्रामज्योती व एकात्मिक ऊर्जा विकास योजनेअंतर्गत ३३ केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमिपूजन शनिवारी येथील मातोश्री लॉन्समध्ये ऊर्जामंत्री बावनकुळे यांच्या हस्ते झाले. या वेळी भाजप प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुन खोतकर, आ. राजेश टोपे, नारायण कुचे, संतोष दानवे, जि. प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, नगराध्यक्ष संगीता गोरंट्याल, माजी. आ. विलास खरात, अरविंद चव्हाण, कैलास गोरंट्याल, रामेश्वर भांदरगे, भास्कर दानवे, जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक ओम प्रकाश बकोरिया, मुख्य अभियंता सुरेश गणेशकर, अधीक्षक अभियंता कैलास हुमणे उपस्थित होते.ऊर्जामंत्री बावनकुळे म्हणाले, मागील काळात मराठवाडा व विदर्भावर वीजपुरवठ्याबाबत अन्याय झाला. युती सरकारने तीन वर्षात तीन लाख प्रलंबित जोडण्यांचे काम पूर्ण केले. जालना जिल्ह्यात १४ हजार शेतकºयांना जोडण्या दिल्या. विजेचा प्रश्न कायमचा निकाली काढण्यासाठी दोन वर्षात महावितरण व महापारेषणच्या माध्यमातून जिल्ह्यात दोनशे कोटींची कामे होणार आहेत. जालना व परभणी जिल्ह्यात काम करताना गुत्तेदार तक्रारी करतात. त्यामुळे मंजूर कामे कशी पूर्ण होतील यासाठी सर्वांनी सहकार्य करावे. जिल्ह्यात शहरी भागासाठी ३३ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. भोकरदन शहरासाठी ४ कोटी, परतूरसाठी ६ कोटी, अंबडसाठी ६ कोटी तर जालना शहरासाठी २० कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. संपूर्ण शाळांवर सोलार सिस्टीम बसवा. त्यासाठी ५० टक्के निधी जिल्हा विकास आराखड्यातून द्यावा, उर्वरित निधी राज्य शासन देईल. तीन हजारांपर्यंत लोकसंख्या असणाºया ग्रामपंचायतींना गावातील इलेक्ट्रिक ट्रेड उत्तीर्ण तरुणांना लाइनमन म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश त्यांनी दिले. खा. दानवे म्हणाले, विजेचा पुरेपूर वापर करण्यासाठी राज्यात पायाभूत सुविधा निर्मितीचे काम वेगात सुरू आहे. पालकमंत्री लोणीकर म्हणाले की, जिल्ह्यातील विकासकामांसाठी १८५ कोटी निधी मंजुर केले आहेत. जिल्ह्याचा विजेचा बॅकलॉग तातडीने भरून काढावा, अशी अपेक्षा राज्यमंत्री खोतकर यांनी व्यक्त केली. आ.टोपे यांनी जिल्ह्यातील वीजपुरवठ्याच्या अडचणी सोडविण्याची मागणी केली.