शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
9
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
10
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
11
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
12
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
15
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
16
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
17
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
18
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
19
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
20
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...

‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश

By admin | Updated: March 31, 2015 00:36 IST

उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़

उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या प्रक्रियेवेळी बीड येथील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ज्या सोसायट्यांची निवडणूक वेळेत झालेली नाही, त्या सोसायट्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सक्षम नसल्याचे सांगत, असे ठराव अपात्र करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या़ यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अशा २१५ ठरावांना अपात्र ठरविले होते़ त्यानंतर अपात्र ठरलेले बसवराज सरणे, लक्ष्मण मुनाळे, काकासाहेब पाटील आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावेळी याबाबत सोसायट्यांना पूर्वसूचना दिलेली नव्हती, गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळेच शासनाने निवडणुकीला मुदतवाढ दिली होती़ निवडणूक घेण्याचे काम प्रशासनाचे असल्याने सोसायट्यांची यामध्ये काही चूक नाही, आदी विविध कारणे देत बाजू मांडली होती़ याचिकाकर्त्यांची बाजू ऐकूण घेत वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे ठराव कायम करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे या तिघांना दिलासा मिळाला आहे़