औरंगाबाद : दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने विज्ञान-तंत्रज्ञानामध्ये प्रचंड प्रगती केली. मूलभूत संशोधनाच्या माध्यमातून अमेरिकेने जगात स्वत:चे अग्रगण्य स्थान निर्माण केले. भारतामध्ये क्षमता आहे. गुणवत्ताही प्रचंड आहे; पण मूलभूत संशोधन दुर्लक्षित झाले आहे. या देशाला महासत्ता बनायचे असेल, तर मूलभूत संशोधनावर भर द्यावा लागेल, असे मत आंतरराष्ट्रीय ख्यातीचे पत्रकार फरीद झकेरिया यांनी आज येथे व्यक्त केले.
...तरच भारत महासत्तेकडे वाटचाल करील
By admin | Updated: December 31, 2014 01:07 IST