शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये सरकार कोसळण्याचं संकट, घटकपक्षाने सोडली साथ; आतापर्यंत ३ मंत्र्यांनी दिले राजीनामे
2
Punjab Flood : पुराचे थैमान! पंजाबमधील मृतांचा आकडा ५१ वर; पिकं पाण्याखाली, शेतकऱ्यांना आता मोठा दिलासा
3
दसरा मेळाव्यानंतर ठाकरेंना धक्का देणार, २ आमदार वगळता इतर संपर्कात; शिंदेसेनेच्या नेत्याचा दावा
4
Crime: 'तू माझ्या बायकोला फोन का करतो?' संतापलेल्या तरुणाने चुलत भावाला संपवलं!
5
उपराष्ट्रपती निवडणूक: मतदानाआधीच ३ माजी मुख्यमंत्र्यांनी 'गेम' बदलला; इंडिया आघाडीला धक्का
6
Nepal Currency Value: भारताच्या ५० रुपयांचं मूल्य नेपाळमध्ये किती असेल? आश्चर्यचकित करेल उत्तर!
7
"ते दोन पवित्र आत्मे पितृ पंधरवड्यात जमिनीवर आले तर काय प्रश्न विचारतील?’’ भाजपाचा शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना टोला
8
डोनाल्ड ट्रम्प यांना मोठा झटका! ८३ मिलियन डॉलर्सच्या नूकसान भरपाईचा निर्णय कायम
9
"मीही बोलू शकले असते, पण.."; धनश्री वर्माचं मोठं विधान, चहलबद्दल म्हणाली- "त्याची अब्रू..."
10
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
11
तुमच्या पोर्टफोलिओमध्ये 'हे' ५ शेअर्स आहेत का? ब्रोकरेज फर्मने सांगितली बंपर कमाईची संधी
12
Shantanu Naidu: रतन टाटांचा तरुण सहकारी राहिलेल्या शंतनू नायडूने प्रेमाची कबुली दिली? तिच्यासोबतचे फोटो आले समोर
13
टायगर श्रॉफनं मुंबईमध्ये ₹१५.६० कोटींना विकलं लक्झरी अपार्टमेंट, पाहा डिटेल्स; कितीला खरेदी केलेली प्रॉपर्टी?
14
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
15
"मराठी सिनेसृष्टीने दोन कलाकार गमावले", प्रिया मराठेसोबत लावला फोटो, मरणाची बातमी पाहून मराठी अभिनेता संतापला
16
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
17
Asia Cup 2025, AFG vs HK Head to Head Record : 'चमत्कारी' संघासमोर ते चमत्कार दाखवतील का?
18
"आई शप्पथ गळा कापेन...", अली गोनीचा ट्रोलर्सला इशारा; 'त्या' व्हिडीओवरुन झालेला वाद
19
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
20
शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स २६१ अंकांनी वधारला; Nifty मध्येही तेजी, 'या' स्टॉक्समध्ये मोठी तेजी

११ महिन्यांत फक्त २१ विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:06 IST

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.जिल्ह्यात सतत तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी विहिरींचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येत होते. परंतु, या योजनेअंतर्गत अनेक कामे ठप्प पडली होती. त्यामुळे तीन वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे अशी परिस्थिती शेतकºयांवर पुन्हा उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौच खड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटिका, नंदन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा या योजनेत समावेश केला. हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या योजनेत जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले आहे.जिल्ह्याला अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत २०१६ ते २०१८ या दोन वर्षांसाठी ४५०० सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरात ग्रामसभेतून ४ हजार ३४ लाभार्थी निवडले गेले. परंतु, यापैकी केवळ ७११ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी केवळ १४० कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ११ महिन्यात केवळ २१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष शेतकºयांना या योजनेचा फायदा मिळेनासा झाला आहे.