शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
2
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
3
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
4
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
5
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
6
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
7
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...
8
अंगावर धावून गेली, चप्पल फेकून मारली अन्...; रुची गुज्जरची निर्मात्याला मारहाण, व्हिडीओ व्हायरल
9
कॉलेजला जाण्यापूर्वी हवी होती लीन बॉडी; ऑनलाईन ट्रेंड, लिक्विड डाएट बेतलं जीवावर, मुलाचा मृत्यू
10
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
11
अरेरे! 'सैयारा' पाहून तुफान राडा; गर्लफ्रेंडसाठी थिएटरबाहेर भिडले २ तरुण, लाथा-बुक्क्यांनी मारहाण
12
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
13
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
14
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
15
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
16
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
17
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
18
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
19
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
20
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."

एक किलोमीटरच्या अदालत रोडचे वाटोळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2017 00:30 IST

क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंत एक किलोमीटर अंतरातील रस्त्याची खड्ड्यांमुळे पूर्णत: चाळणी झालेली आहे. साडेसहा कोटी रुपयांची निविदा दीड वर्षापासून मंजूर असतानाही केवळ नॅशनल हायवे अ‍ॅथॉरिटी आॅफ इंडिया (एनएचएआय) जालना रोडचे रुंदीकरण करणार, या आशेपोटी त्या रस्त्याचे काम पालिका करीत नाही. परिणामी नागरिकांना खड्ड्यांमुळे होणाºया असह्य त्रासांना सामोरे जावे लागत आहे.२४.३३ कोटींचा निधी शासनाने पालिकेला दिला. त्यामध्ये क्रांतीचौक ते महावीर चौक या रस्त्याच्या मजबुतीकरणाचा समावेश करून साडेसहा कोटींचा निधी ठेवण्यात आला. जालना रोडचा महत्त्वाचा भाग असलेला तो १ कि़ मी. चा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाकडे नाही. त्यामुळे बांधकाम विभाग जालना रोडची डागडुजी करताना त्या १ कि़ मी. अंतराची डागडुजी करीत नाही. मनपाने दीड वर्षापासून त्या रोडवरील खड्डे भरलेले नाहीत. या पावसाळ्यात उड्डाणपुलासह महावीर चौकापर्यंत पूर्ण रस्ता खराब झाला आहे. एनएचएआयने बीड बायपास, जालना रोडच्या रुंदीकरणाच्या निविदा दिल्ली मुख्यालयाला पाठवून १९ सप्टेंबर रोजी १ वर्ष पूर्ण झाले आहे. त्या निविदांवर काहीही निर्णय होत नाही. उलट ८०० कोटींचा तो प्रकल्प ४०० कोटींवर आणण्याच्या हालचाली सुरू आहेत. अशा परिस्थितीत मनपा क्रांतीचौक ते महावीर चौकापर्यंतचा रस्ता दुरु स्त करून घेणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष करीत आहे.