शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

फटाक्यांनी जखमींची संख्या ५० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होण्याच्या प्रमाणात जनजागृतीमुळे यंदा घट झाल्याचे दिसत आहे; परंतु तरीही जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे. फार कमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.दिवाळीनिमित्त दरवर्षी लाखोंच्या फटाक्यांची विक्री होते. यंदा ऐन दिवाळीत जि. प. मैदानावरील फटाका बाजारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. ३० आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आणि ३१ आॅक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे या दोन दिवशी फटाक्यांनी अनेक जण जखमी आणि भाजले गेले. घाटीत दोन दिवसांत १५ जणांनी उपचार घेतले.डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले, फटाक्यांमुळे भाजलेल्या १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये एका रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्ण हे किरकोळ जखमी होते.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षापासून फटाक्यांनी जखमी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. जनजागृतीमुळे ही घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजलेल्यांमध्ये लहान मुलांची काहीशी संख्या अधिक आहे.