शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

फटाक्यांनी जखमींची संख्या ५० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होण्याच्या प्रमाणात जनजागृतीमुळे यंदा घट झाल्याचे दिसत आहे; परंतु तरीही जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे. फार कमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.दिवाळीनिमित्त दरवर्षी लाखोंच्या फटाक्यांची विक्री होते. यंदा ऐन दिवाळीत जि. प. मैदानावरील फटाका बाजारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. ३० आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आणि ३१ आॅक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे या दोन दिवशी फटाक्यांनी अनेक जण जखमी आणि भाजले गेले. घाटीत दोन दिवसांत १५ जणांनी उपचार घेतले.डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले, फटाक्यांमुळे भाजलेल्या १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये एका रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्ण हे किरकोळ जखमी होते.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षापासून फटाक्यांनी जखमी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. जनजागृतीमुळे ही घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजलेल्यांमध्ये लहान मुलांची काहीशी संख्या अधिक आहे.