शहरं
Join us  
Trending Stories
1
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
2
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
3
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
4
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
5
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
6
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
7
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
8
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
9
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
10
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
11
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
12
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
13
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
14
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
15
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
16
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
17
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
18
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
19
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले

फटाक्यांनी जखमींची संख्या ५० च्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 00:49 IST

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे.

औरंगाबाद : दिवाळीच्या काळात उडविण्यात येणाऱ्या फटाक्यांमुळे जखमी होण्याच्या प्रमाणात जनजागृतीमुळे यंदा घट झाल्याचे दिसत आहे; परंतु तरीही जखमींची संख्या ५० च्या घरात असल्याचे समोर आले आहे. फार कमी रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करावे लागल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.दिवाळीनिमित्त दरवर्षी लाखोंच्या फटाक्यांची विक्री होते. यंदा ऐन दिवाळीत जि. प. मैदानावरील फटाका बाजारास आग लागल्याची घटना घडली. या घटनेत सुदैवाने कोणी गंभीर जखमी झाले नाही. ३० आॅक्टोबर रोजी लक्ष्मीपूजन आणि ३१ आॅक्टोबर रोजी दिवाळी पाडव्यानिमित्त मोठ्या प्रमाणात फटाके उडविण्यात आले. पुरेशी खबरदारी न घेतल्यामुळे या दोन दिवशी फटाक्यांनी अनेक जण जखमी आणि भाजले गेले. घाटीत दोन दिवसांत १५ जणांनी उपचार घेतले.डॉ. रमाकांत बेंबडे यांनी सांगितले, फटाक्यांमुळे भाजलेल्या १६ रुग्णांवर उपचार करण्यात आले. यामध्ये एका रुग्णास उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित रुग्ण हे किरकोळ जखमी होते.गेल्या पाच वर्षांच्या तुलनेत मागील वर्षापासून फटाक्यांनी जखमी होणाऱ्या रुग्णांच्या प्रमाणात घट होत आहे. जनजागृतीमुळे ही घट होत असल्याचे त्यांनी सांगितले. भाजलेल्यांमध्ये लहान मुलांची काहीशी संख्या अधिक आहे.