शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
2
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
3
युद्धबंदीनंतर पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
4
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
5
'युद्धबंदीचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
6
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
7
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
8
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
9
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
10
पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
11
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
12
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धबंदीनंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
13
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video
14
"काश्मीर समस्याही...!"; भारत-पाकिस्तान युद्धबंदीनंतर ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
15
'आम्हाला तिसऱ्या पक्षाची...', ट्रम्प यांनी काश्मीर मुद्दा उपस्थित केल्यावर प्रियंका चतुर्वेदींनी दिले उत्तर
16
पाकिस्तानचे अपयश उघड! बिकानेरमध्ये ब्रह्मोस क्षेपणास्त्र बूस्टर, नोज कॅप सापडले
17
तुमच्या मुलीच्या लग्नासाठी लाखो रुपये जमवायचेत? गुंतवणुकीसाठी 'हे' आहेत ३ बेस्ट पर्याय
18
बोरीवलीच्या नँसी व सुकरवाडी एसटी डेपोसाठी ३ महिन्यांत निविदा काढणार; परिवहन मंत्री सरनाईकांची घोषणा
19
चौकारांच्या हॅटट्रिकसह स्मृती मानधनाने साजरी केली विक्रमी सेंच्युरी!
20
Ceasefire Violation: 'PM मोदींना हे माहिती होतं, त्यामुळे त्यांनी शस्त्रसंधीचं...'; एकनाथ शिंदे पाकिस्तानवर भडकले

आधुनिक शिक्षणाची गरज

By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST

लातूर : परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़

लातूर : परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़ सध्याचे शिक्षण हे कोरडवाहू शेतीप्रमाणे असल्याने त्यात कसलेच उत्पन्न निघणार नाही़ त्यामुळे पारंपरीक शिक्षणावर भर न देता आधुनिक शिक्षण ही काळाची गरज लक्षात घेवून दिले पाहिजेच, असे मत डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले़ विद्यापीठ अनुदान आयोग व जयक्रांती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे उद्घाटक म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ गोविंद घार हे होते़ डॉ़ नंदकुमार निकम, माजी प्राचार्य अनिरुध्द जाधव यांची उपस्थिती होती़ डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणामुळे होतो़ म्हणून विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून हा केंद्रबिंदू इतरत्र सरकता कामा नये म्हणून सूक्ष्म शिक्षण पध्दतीने शिक्षण देणे आवश्यक आहे़ कारण तुमच्याकडे असणारा वेळ, पैसा, विविध साधने, हे मर्यादित आहेत़ त्याचा वापर योग्य पध्दतीने म्हणजेच सूक्ष्म पध्दतीने करणे महत्वाचे आहे़ यासाठी प्राचार्यांची भूमिका एकाकी नाही़ हे लक्षात घेवून प्राचार्यांनी शैक्षणिक आव्हाने स्विकारावे, असेही ते म्हणाले़ यावेळी डॉ़ नंदकुमार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ तसेच प्रा़ गोविंद घार यांनी आपले विचार मांडले़ कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या डॉ. कुसूम पवार यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा़ गीता वाघमारे व प्रतीक्षा खटके यांनी केले़ (प्रतिनिधी)