शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

आधुनिक शिक्षणाची गरज

By admin | Updated: April 8, 2015 00:51 IST

लातूर : परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़

लातूर : परिस्थिती झपाट्याने बदलत आहे़ आधुनिकीकरणाचा वेग वाढत असताना आपण पारंपरिक पध्दतीने शिक्षण दिले तर विद्यार्थ्यांचा विकास होऊ शकत नाही़ सध्याचे शिक्षण हे कोरडवाहू शेतीप्रमाणे असल्याने त्यात कसलेच उत्पन्न निघणार नाही़ त्यामुळे पारंपरीक शिक्षणावर भर न देता आधुनिक शिक्षण ही काळाची गरज लक्षात घेवून दिले पाहिजेच, असे मत डॉ़ जनार्दन वाघमारे यांनी मंगळवारी येथे व्यक्त केले़ विद्यापीठ अनुदान आयोग व जयक्रांती महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते़ यावेळी डॉ़ जनार्दन वाघमारे उद्घाटक म्हणून बोलत होते़ अध्यक्षस्थानी प्रा़ गोविंद घार हे होते़ डॉ़ नंदकुमार निकम, माजी प्राचार्य अनिरुध्द जाधव यांची उपस्थिती होती़ डॉ़ जनार्दन वाघमारे म्हणाले, व्यक्तिमत्वाचा विकास हा शिक्षणामुळे होतो़ म्हणून विद्यार्थी हा केंद्रबिंदू असून हा केंद्रबिंदू इतरत्र सरकता कामा नये म्हणून सूक्ष्म शिक्षण पध्दतीने शिक्षण देणे आवश्यक आहे़ कारण तुमच्याकडे असणारा वेळ, पैसा, विविध साधने, हे मर्यादित आहेत़ त्याचा वापर योग्य पध्दतीने म्हणजेच सूक्ष्म पध्दतीने करणे महत्वाचे आहे़ यासाठी प्राचार्यांची भूमिका एकाकी नाही़ हे लक्षात घेवून प्राचार्यांनी शैक्षणिक आव्हाने स्विकारावे, असेही ते म्हणाले़ यावेळी डॉ़ नंदकुमार निकम यांनी आपले मनोगत व्यक्त केले़ तसेच प्रा़ गोविंद घार यांनी आपले विचार मांडले़ कार्यक्रमाचे प्रस्ताविक प्राचार्या डॉ. कुसूम पवार यांनी केले़ कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा़ गीता वाघमारे व प्रतीक्षा खटके यांनी केले़ (प्रतिनिधी)