शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST

कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार ...

कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार आहे. येणारा काळ हा खडतर आहे. आपल्याला समाजाचे प्रश्न आरक्षण, नॉन-क्रिमीलियर, तांडा-वस्ती योजना, वसंतराव नाईक मंडळाला निधी ह्या सर्व प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी केले. त्यांनी रविवारी तालुक्याचा दौरा करुन समाजबांधवांशी संवाद साधला.

संजय राठोड यांच्या आशीर्वाद यात्रा दौऱ्याची जैतखेडा येथून सुरुवात झाली. पारंपरिक बंजारा वेशभूषा करुन व लेंगीनृत्य करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोहर्डा, कन्नड येथे राठोड यांनी भेट देऊन चैतन्य धाम, तेलवाडी येथे दर्शन घेतले. आंबा, वडनेर, सीतनाईक तांडा, मुंदवाडी, जामडी घाट, पुरणवाडी, रामपूरवाडी व उंबरखेड येथे भेट देऊन त्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.