शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

समाजाच्या प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा उभारण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:06 IST

कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार ...

कन्नड : आशीर्वाद दौऱ्यानिमित्त तुमचे आशीर्वाद घ्यायला आलेलो आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकूण एक तांडा, वाड्या-वस्त्यांना येणाऱ्या काळात भेट देणार आहे. येणारा काळ हा खडतर आहे. आपल्याला समाजाचे प्रश्न आरक्षण, नॉन-क्रिमीलियर, तांडा-वस्ती योजना, वसंतराव नाईक मंडळाला निधी ह्या सर्व प्रश्नांसाठी एकत्र येऊन लढा द्यायचा आहे. त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन आ. संजय राठोड यांनी केले. त्यांनी रविवारी तालुक्याचा दौरा करुन समाजबांधवांशी संवाद साधला.

संजय राठोड यांच्या आशीर्वाद यात्रा दौऱ्याची जैतखेडा येथून सुरुवात झाली. पारंपरिक बंजारा वेशभूषा करुन व लेंगीनृत्य करुन स्वागत करण्यात आले. त्यानंतर मोहर्डा, कन्नड येथे राठोड यांनी भेट देऊन चैतन्य धाम, तेलवाडी येथे दर्शन घेतले. आंबा, वडनेर, सीतनाईक तांडा, मुंदवाडी, जामडी घाट, पुरणवाडी, रामपूरवाडी व उंबरखेड येथे भेट देऊन त्यांनी समाजबांधवांना संबोधित केले.