शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

निवडणुकीसाठी राष्ट्रवादीची व्यूहरचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2017 00:18 IST

जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक रणधुमाळीला प्रारंभ झाला असून ३५ सदस्यपदांसाठी ५ सप्टेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे़ या निवडणुकीत जिल्हा परिषदेच्या २८ सदस्यांना निवडून देण्यात येणार आहे़ त्यासाठी राष्ट्रवादीने रणनीती आखली असून काँग्रेस सोबत आघाडी करायची का स्वतंत्रपणे निवडणूक लढायची, याबाबतचा निर्णय जि़प़ उपाध्यक्ष तथा गटनेते समाधान जाधव यांच्यावर सोपविण्यात आला आहे़जिल्हा परिषदेत काँग्रेस, राष्ट्रवादीची आघाडी असून अध्यक्षपद काँग्रेसकडे तर उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे आहेत़ त्यामुळे जिल्हा नियोजन समिती निवडणुकीत काँग्रेस व राष्ट्रवादीची आघाडी होणार की निवडणूक लढविणार, असा प्रश्न निर्माण झाला़ यासंदर्भात राष्ट्रवादीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे़ राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बापूसाहेब गोरठेकर यांनी या निवडणुकीत निर्णय घेण्याची जबाबदारी जि़ प़ उपाध्यक्ष समाधान जाधव यांच्यावर सोपवली आहे़ या निवडणुकीसाठी राष्ट्रवादीतील सर्व गट - तट एकत्र झाले असून जिल्हाध्यक्ष गोरठेकर, आ़ प्रदीप नाईक, माजी आ़ शंकरअण्णा धोंडगे यांच्या सूचनेनुसार ७ सप्टेंबर रोजी गटनेता समाधान जाधव यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादीच्या १० सदस्यांची बैठक घेण्यात आली़ यावेळी निवडणुकीच्या अनुषंगाने व्यूहरचना आखली़ काँग्रेससोबत सन्मानाने आघाडी झाली तर ठीक नाही तर निवडणूक लढविण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला़ यासंदर्भात गटनेता समाधान जाधव यांनी निर्णय घ्यावा, असा निर्णय सदस्यांनी घेतला़आघाडी संदर्भात चर्चा करण्यासाठी काँग्रेसचे निमंत्रण आले असून राष्ट्रवादीचे गटनेता समाधान जाधव यांच्यासोबत बोलणी करण्यात येणार आहे़ यावेळी बिनविरोध सदस्य निवडून देण्याचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे़ अन्यथा राष्ट्रवादीकडून एकला चलो रे चा अवलंब केला जाणार आहे़ दरम्यान, गुरूवारी राष्ट्रवादीच्या १० सदस्यांनी उमेदवारी अर्ज घेतले़ बैठकीस सभापती दत्तात्रय रेड्डी, मधुमती कुंटूरकर, अ‍ॅड़ विजय धोंडगे, मधुकर राठोड, सुनयना जाधव, संगीता मेकलवार, सुनंदा दहिफळे, संगीता जाधव, ललिता यलमगोंडे यांची उपस्थिती होती़