शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
6
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
9
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
10
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
11
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
12
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
13
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
14
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
15
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
16
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
17
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
18
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
19
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
20
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...

निवडणुकीत जाणवला मुंडे यांचाच बोलबाला!

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

प्रताप नलावडे ,बीड जिल्ह्याच्या राजकीय समिकरणात मोठा फेरबदल करीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने रा.कॉ. ला जोरदार धक्का दिला आहे तर याचवेळी भाजपाच्या खांद्यावर

प्रताप नलावडे ,बीडजिल्ह्याच्या राजकीय समिकरणात मोठा फेरबदल करीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने रा.कॉ. ला जोरदार धक्का दिला आहे तर याचवेळी भाजपाच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझेही टाकले आहे. मतदारांनी रा.कॉ. ला आता खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करायला लावले असून याचवेळी भाजपाला आत्मभान राखण्याचीही गरज आहे. जिल्ह्यातील निकालाकडे पाहिले तर या सगळ्या निकालावर गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय होणाऱ्या निवडणुकीतही त्यांचाच प्रभाव राहिला. मुंडे यांच्यासाठीच एक मत कमळाला, अशीच जिल्ह्यातील मतदारांची मानसिकता राहिली. मतदारांचा सर्वच मतदारसंघातील भाजपाच्या दिशेने झुकलेला निर्णायक कौल हा मोदी लाटेपेक्षाही गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीच्या लाटेचा परिपाक म्हणावा लागेल. ही संपूर्ण निवडणूकच या ना त्या कारणाने मुंडे यांच्या भोवतीच सतत फिरत राहिली. त्यांच्या निधनानंतरही बीड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव सातत्याने जाणवत राहिला. भाजपाने मुंडे यांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न आणि त्यांनी आजवर केलेल्या कामाची प्रभावी मांडणी करीत आपला प्रचार पुढे रेटला तर बीडमध्ये शिवसेनेने त्यांचे छायाचित्र प्रचारात वापरले. रा.कॉ. च्या नेत्यांनी सभेतून मुंडे यांची भाजपात कशी गोची होत होती, हे सांगत कोणत्या का कारणाने होईना परंतु त्यांचा उल्लेख केलाच.