शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर भाजपाच्या नेत्यांना विचारूनच राष्ट्रवादीचे विलिनीकरण”; अजितदादांच्या नेत्यांचे विधान
2
रश्मी वहिनींसह उद्धव ठाकरे पोहोचले संजय राऊतांच्या घरी; नेमके कारण काय? चर्चांना उधाण
3
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या घरांसाठी फॉर्म कसा भरायचा? जाणून घ्या अर्ज करण्याची अगदी सोपी पद्धत!
4
किती धोकादायक आहे ऑप्शन ट्रेडिंग? या व्यक्तीचे ५५ लाख बुडाले; असा होतो 'गेम'
5
WCL 2025 : पाकनं मॅच जिंकली; पण मैदानातील 'गडबड-घोटाळ्या'मुळं झाली फजिती! व्हिडिओ व्हायरल
6
वाफवलेलं की उकडलेलं... कोणतं अन्न आरोग्यासाठी जास्त चांगलं? फायदे समजल्यावर तुम्हीही खाल
7
शाळा बंद करण्यापेक्षा मदरसे बंद करून दाखवा; मंत्री नितेश राणेंचं राज ठाकरेंना आव्हान
8
२ सख्ख्या भावांनी एकाच मुलीसोबत केले लग्न, कारण...; अजब लग्नाची ही गजब गोष्ट काय आहे?
9
२ मुख्यमंत्र्यांना अटक करून चर्चेत आलेले ईडीमधील दिग्गज अधिकाऱ्याने अचानक का दिला राजीनामा?
10
Reliance Q1 Results: ही आहे मुकेश अंबानींची जादू; ३ महिन्यांत केली २६,९९४ कोटी रुपयांची कमाई, जाणून घ्या
11
Changur Baba : २२ बँक खाती, ६० कोटींचा व्यवहार... मुंबई ते पनामा मनी लाँड्रिंग नेटवर्क; छांगुर बाबा प्रकरणात मोठा खुलासा
12
अलर्ट! चप्पलचीही असते एक्सपायरी डेट; 'ही' लक्षणं दिसताच ताबडतोब बदला अन्यथा होईल पश्चाताप
13
Lunchbox recipe: मुलं पालकाची भाजी खात नाहीत? डब्यात द्या टेस्टी पालक पुडला; दोनाऐवजी चार खातील
14
धक्कादायक! ठाण्यात रेल्वे प्लॅटफॉर्मवर महिलेवर बलात्काराचा प्रयत्न, विरोध करताच मालगाडीसमोर ढकललं
15
ऋतुराज गायकवाडनं चांगली संधी गमावली! आयत्या वेळी इंग्लंडला न जाण्याचा निर्णय घेत संघाला दिला धक्का
16
मुलींसाठी पार्टनरने घेतली होती खेळणी, पण रशियन महिलेची भेटच झाली नाही; गुहेतील कुटुंबाबत नवी माहिती
17
'अशी ही बनवाबनवी'चं शूटिंग झालेलं या ठिकाणी, लीलाबाई काळभोर यांचा बंगला आहे तरी कुठे?, जाणून घ्या
18
या देशात दोन भारतीय नागरिकांची हत्या, एकाचे दहशतवाद्यांनी अपहरण केले; दूतावास अ‍ॅक्शनमोडवर
19
अतूट नातं! "पतीची सेवा करणं हेच..."; पाठीवर घेऊन पत्नीने पूर्ण केली १५० किमीची कावड यात्रा
20
मुंबईच्या रस्त्यांवरुन Ola-Uber आणि Rapido का आहेत गायब? जाणून घ्या का सुरुये बेमुदत संप

निवडणुकीत जाणवला मुंडे यांचाच बोलबाला!

By admin | Updated: October 21, 2014 00:58 IST

प्रताप नलावडे ,बीड जिल्ह्याच्या राजकीय समिकरणात मोठा फेरबदल करीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने रा.कॉ. ला जोरदार धक्का दिला आहे तर याचवेळी भाजपाच्या खांद्यावर

प्रताप नलावडे ,बीडजिल्ह्याच्या राजकीय समिकरणात मोठा फेरबदल करीत विधानसभा निवडणुकीच्या निकालाने रा.कॉ. ला जोरदार धक्का दिला आहे तर याचवेळी भाजपाच्या खांद्यावर जबाबदारीचे ओझेही टाकले आहे. मतदारांनी रा.कॉ. ला आता खऱ्या अर्थाने आत्मचिंतन करायला लावले असून याचवेळी भाजपाला आत्मभान राखण्याचीही गरज आहे. जिल्ह्यातील निकालाकडे पाहिले तर या सगळ्या निकालावर गोपीनाथ मुंडे यांच्याशिवाय होणाऱ्या निवडणुकीतही त्यांचाच प्रभाव राहिला. मुंडे यांच्यासाठीच एक मत कमळाला, अशीच जिल्ह्यातील मतदारांची मानसिकता राहिली. मतदारांचा सर्वच मतदारसंघातील भाजपाच्या दिशेने झुकलेला निर्णायक कौल हा मोदी लाटेपेक्षाही गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे निर्माण झालेल्या सहानुभुतीच्या लाटेचा परिपाक म्हणावा लागेल. ही संपूर्ण निवडणूकच या ना त्या कारणाने मुंडे यांच्या भोवतीच सतत फिरत राहिली. त्यांच्या निधनानंतरही बीड जिल्ह्याच्या राजकारणावर त्यांचा प्रभाव सातत्याने जाणवत राहिला. भाजपाने मुंडे यांचे जिल्ह्याच्या विकासाचे स्वप्न आणि त्यांनी आजवर केलेल्या कामाची प्रभावी मांडणी करीत आपला प्रचार पुढे रेटला तर बीडमध्ये शिवसेनेने त्यांचे छायाचित्र प्रचारात वापरले. रा.कॉ. च्या नेत्यांनी सभेतून मुंडे यांची भाजपात कशी गोची होत होती, हे सांगत कोणत्या का कारणाने होईना परंतु त्यांचा उल्लेख केलाच.