शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
2
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
3
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
4
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
5
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
6
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
7
Yamuna Flood: यमुनेचा रौद्रवतार, दिल्लीच्या नाकातोंडात पाणी! घरं पाण्याखाली, रस्तेही बंद; थरकाप उडवणारी दृश्ये
8
GSTच्या नव्या बदलांमुळे IPL 2026ची तिकीटे महागणार; पाहा किती जास्तीचे पैसे मोजावे लागणार?
9
कोकणात भाजप-शिंदेसेनेत फोडाफोडी? कुडाळमध्ये नगराध्यक्षासह ६ नगरसेवकांचं भाजपामधून निलंबन 
10
"तुझ्या चरणी येऊ न शकलेल्या...", भूषण प्रधानने 'लालबागचा राजा'कडे काय मागितलं? होतंय कौतुक
11
अटीतटीचा सामना, मैदानात वातावरण तापलं, हाणामारीपर्यंत गेलं, मग भज्जीने असं केलं होतं शोएब अख्तरचं गर्वहरण
12
GST On Cars: दिवाळीत कार खरेदी करणाऱ्यांना गिफ्ट; GST कपातीमुळे कोणती कार घेणं ठरणार फायदेशीर?
13
GST परिषदेच्या निर्णयानंतर सोने-चांदीच्या दरामध्ये घसरण! तुमच्या शहरतील आजचे ताजे भाव काय?
14
Hyundai ने लॉन्च केले Creta Electric चे नवीन व्हेरिएंट; 510 KM रेंज अन् किंमत फक्त इतकी...
15
Ajit Pawar: मराठा आरक्षणाच्या आंदोलनात राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न; अजितदादांची विरोधकांवर टीका
16
घर खरेदीदारांसाठी मोठी भेट! 'या' वस्तूवरील जीएसटीमध्ये मोठी कपात; घर बांधणेही होणार स्वस्त
17
३० वर्षांनी गुरु-शनि त्रिदशांश योग: ८ राशींना फायदा, पैसाच पैसा, लाभच लाभ; शुभ-कल्याण घडेल!
18
८ वर्षांत तिप्पट...GST मधून सरकारची बंपर कमाई; नवीन सुधारणांमुळे मोठा फटका बसणार?
19
चातुर्मासातील पहिला शुक्र प्रदोष: सुख-सुबत्ता-वैभव, ‘असे’ करा व्रत; मंत्र जपाने शिव प्रसन्न!
20
‘खर्रा मिळणार असेल तरच शाळेत येईन’; म्हणणारा योगेश झाला फासेपारधी समाजातील पहिला सेट उत्तीर्ण विद्यार्थी

मोटारसायकल रॅलीने शहर दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:15 IST

मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.

हिंगोली : मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी होणाºया राज्यव्यापी मराठा क्रांती मोर्चाच्या पूर्वतयारीचा भाग म्हणून हिंगोलीत ५ आॅगस्ट रोजी दुपारी भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली होती. जिल्हाधिकाºयांना आपल्या मागण्यांचे निवेदन देऊन रॅलीचा समारोप झाला.गतवर्षी नगर जिल्ह्यातील कोपर्डी येथे मराठा समाजातील भगिनीवर अत्याचार झाला होता. या घटनेच्या निषेधार्थ तसेच मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी राज्यात ५७ ठिकाणी मराठा क्रांती मोर्चे निघाले. प्रत्येक मोर्चात लाखोच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. अगदी शांततेत व शिस्तीत हे मोर्चे पार पडले. मात्र सरकारने अशा त्याकडे कानाडोळा करून मराठा समाजाला केवळ अश्वासनेच दिली. यामुळे मुंबई येथे ९ आॅगस्ट रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. त्याची जनजागृती म्हणून ५ आॅगस्ट रोजी शहरातून भव्य मोटारसायकल रॅली काढण्यात आली. यामध्ये तीच शिस्त आणि तोच उत्साह पहावयास मिळाला. रॅलीत सहभागी युवकांची संख्या लक्षणीय होती. शिवाय महिलाही मागे नसल्याचे दिसून आले.या रॅलीत जोरदार घोषणाबाजीही झाली. यात ये रॅली तो झॉंकी है, मुंबई अभी बाकी है, आरक्षण आमच्या हक्काच़, नाही कुणाच्या बाप्पाच़, अशा घोषणा दिल्या. तर जय जिजाऊ... जय शिवराय असा जयजयकार करीत चलो मुंबईचा नारा देण्यात आला. ही रॅली सकाळी ११ वाजता हिंगोली शहरातील छत्रपती शिवरायांच्या नियोजित पुतळ्यापासून सुरू झाली. त्यांनतर रिसाला बाजार, अकोला बायपास, आदर्श कॉलेज, सरस्वती नगर, रिसाला बाजार, पोस्ट आॅफीस रोड, जवाहर रोड, डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, गांधीध चौक, इंदिरा गांधी चौक मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय जाऊन धडकली. यावेळी मुंबई मोर्चाबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. समाजातील पाच मुलींच्या वतीने जिल्हाधिकाºयांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठविले. निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी स्वीकारले. यावेळी मुलींनी थोडक्यात आपल्या मागण्या मांडल्या. निवेदनात म्हटले की, मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देण्यात यावे, कोपर्डी घटनेतील आरोपीला फासावर चढवावे, तसेच शेतकºयांशी निगडित विविध मागण्याही निवेदनात आहेत. मराठा समाजांच्या भावनांचा उद्रेक होत असून उपरोक्त मागण्या तात्काळ मान्य न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, अशा इशाराही निवेदनात दिला. रॅलीत समाज बांधव हजारोंच्या संख्येने सहभागी झाला होते.