शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
ICAI CA Toppers 2025: मुंबईचा राजन काब्रा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
3
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
4
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
5
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
6
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
7
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
8
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
9
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
10
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
11
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
12
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
13
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
14
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
15
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
16
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
17
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
18
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
19
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
20
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)

दूषित अन्न सेवनामुळे दोनशेहून अधिक आजार

By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST

लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत

लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत’ हे घोषवाक्य निर्धारीत करुन जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, २०० हून अधिक आजार दूषित अन्न सेवनामुळेच होतात, असे मत लातूरच्या डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सोमवारी व्यक्त केले. याबाबत डॉक्टर व्ही़एम़व्होळंबे यांच्याशी संपर्क साधला असता, अन्न सुरक्षेअभावी अनेक आजार उद्भवतात, ही चिंतेची बाब आहे़ ०२ दसलक्ष मृत्यू हे अतिसारामुळे होतात़ तसेच बहुतांशी हे आजार दुषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे होतात़ ही बाब लक्षात घेऊन सुरक्षीत अन्न थेट शेतापासून ताटापर्यंत या घोषवाक्यानुसार सुरक्षित अन्न सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़ तसेच स्वयंपाक घरातील स्वच्छता, स्वयंपाकाची जागा, स्वयंपाक घरातील कपडे, भांडी यांची स्वच्छता, स्वच्छ पाण्याचा वापर याची काळजी घेऊन झुरळ, उंदीर याचा वावर टाळावा, तसेच बाहेरील पदार्थाचे सेवन टाळावे, देशातील अन्नाची सुरक्षीतता थेट शेतापासून ताटापर्यंत पाळली तरी अन्नामुळे होणारे आजार कमी होतील़ मृत्यूची संख्याही घटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ अन्न सुरक्षा बाबत जनजागृती करुन भेसळविरहीत अन्न उपलब्ध करावे़ दुषीत अन्नामुळे आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे याबाबत जनजागृती करुन सुरक्षीत अन्न घ्यावे, असे डॉ़ सचिन बालकुंदे म्हणाले़ सुरक्षीत अन्न याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे़ देवर्जनला याबाबत जनजागृतीचा कार्यक्रम होत आहे़ साधारणपणे अन्न, पाणी, हवा, डास, माशा व घानीचे साम्राज्य आदीमुळे आजार वाढतात, हे टाळणे आपल्या हाती आहे़ उत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडूलकरने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली़ त्याच पद्धतीने अन्न सुरक्षीततेबाबतही जनजागृती करुन अन्न सुरक्षीततेला गती द्यावी, असे मत डॉ़ सुधीर बनशेळकीकर यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)