शहरं
Join us  
Trending Stories
1
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
2
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
3
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
4
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
5
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
6
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
7
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
8
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
9
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
10
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
11
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
12
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
13
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
14
प्रशांत किशोर यांच्या जन सुराज पक्षाला मिळाला राष्ट्रीय अध्यक्ष; या व्यक्तीवर जबाबदारी...
15
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
16
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
17
'कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाययोजना राबवा', डॉ.दीपक सावंत यांचे उपमुख्यमंत्री शिंदेंना पत्र
18
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
19
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
20
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?

दूषित अन्न सेवनामुळे दोनशेहून अधिक आजार

By admin | Updated: April 7, 2015 01:22 IST

लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत

लातूर : स्वच्छ भारत मिशनप्रमाणेच अन्न सुरक्षेवरही लक्ष केंद्रीत होणे गरजेचे आहे. त्यामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने ‘सुरक्षित अन्न : थेट शेतापासून ताटापर्यंत’ हे घोषवाक्य निर्धारीत करुन जनजागृती सुरू केली आहे. दरम्यान, २०० हून अधिक आजार दूषित अन्न सेवनामुळेच होतात, असे मत लातूरच्या डॉक्टरांनी ‘लोकमत’शी बोलताना सोमवारी व्यक्त केले. याबाबत डॉक्टर व्ही़एम़व्होळंबे यांच्याशी संपर्क साधला असता, अन्न सुरक्षेअभावी अनेक आजार उद्भवतात, ही चिंतेची बाब आहे़ ०२ दसलक्ष मृत्यू हे अतिसारामुळे होतात़ तसेच बहुतांशी हे आजार दुषित अन्न व पाणी सेवन केल्यामुळे होतात़ ही बाब लक्षात घेऊन सुरक्षीत अन्न थेट शेतापासून ताटापर्यंत या घोषवाक्यानुसार सुरक्षित अन्न सर्वांना मिळण्यासाठी प्रयत्न केला जाणार आहे़ तसेच स्वयंपाक घरातील स्वच्छता, स्वयंपाकाची जागा, स्वयंपाक घरातील कपडे, भांडी यांची स्वच्छता, स्वच्छ पाण्याचा वापर याची काळजी घेऊन झुरळ, उंदीर याचा वावर टाळावा, तसेच बाहेरील पदार्थाचे सेवन टाळावे, देशातील अन्नाची सुरक्षीतता थेट शेतापासून ताटापर्यंत पाळली तरी अन्नामुळे होणारे आजार कमी होतील़ मृत्यूची संख्याही घटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला़ अन्न सुरक्षा बाबत जनजागृती करुन भेसळविरहीत अन्न उपलब्ध करावे़ दुषीत अन्नामुळे आजाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे़ त्यामुळे याबाबत जनजागृती करुन सुरक्षीत अन्न घ्यावे, असे डॉ़ सचिन बालकुंदे म्हणाले़ सुरक्षीत अन्न याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने पुढाकार घेतला आहे़ देवर्जनला याबाबत जनजागृतीचा कार्यक्रम होत आहे़ साधारणपणे अन्न, पाणी, हवा, डास, माशा व घानीचे साम्राज्य आदीमुळे आजार वाढतात, हे टाळणे आपल्या हाती आहे़ उत्कृष्ट खेळाडू सचिन तेंडूलकरने स्वच्छता मोहिमेत सहभाग घेऊन स्वच्छतेबाबत जनजागृती केली़ त्याच पद्धतीने अन्न सुरक्षीततेबाबतही जनजागृती करुन अन्न सुरक्षीततेला गती द्यावी, असे मत डॉ़ सुधीर बनशेळकीकर यांनी व्यक्त केले़ (प्रतिनिधी)