शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
3
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
4
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
5
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
6
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
7
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
8
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
9
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
10
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
11
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
12
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
13
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
14
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
15
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
16
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
17
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
18
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
19
...म्हणून मराठी माणूस मुंबईत राहू शकत नाही !
20
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले

जिल्हा नियोजन समितीसाठी मातब्बरांची फिल्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:50 IST

जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २२ आॅगस्टला होणार आहे

लोकमत न्यूज नेटवर्कजालना: जिल्हा नियोजन समितीची निवडणूक २२ आॅगस्टला होणार आहे. जिल्हा परिषद, नगरपालिका व नगरपंचाय क्षेत्रातील एकूण २४ जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. एकूणच जिल्हा नियोजन समितीवर आपली वर्णी लागावी यासाठी इच्छुकांनी मोर्चेबांधणीस सुरुवात केली आहे.जिल्ह्यातील विविध विकास कामांच्या नियोजनात जिल्हा नियोजन समितीची भूमिका महत्त्वाची असते. आपल्या क्षेत्रातील विकास कामांसाठी नियोजन समितीवर निवडून येण्यास अनेकजण इच्छुक असतात. या वर्षी २२ आॅगस्टला जिल्हा नियोजन समितीची निवडणूक होणार आहे. यासाठी अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस दोन आॅगस्टपासून सुरुवात झाली आहे. नगरपालिका क्षेत्रातून काँग्रेसकडून नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल यांनी शनिवारी अर्ज भरला. या पूर्वी काँग्रेसकडून नगरसेविका संध्या देठे, सुमन हिवराळे यांनी अर्ज भरले आहेत. नगरपरिषद क्षेत्रातून परतूरच्या नगराध्यक्षा विमल जेथलिया, भोकरदनच्या नगराध्यक्षा मंजूषा देशमुख इच्छूक असल्याचे सूत्रांनी सांगितले