शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

कदमांवर सोपविली मराठवाड्याची धुरा

By admin | Updated: January 4, 2016 00:21 IST

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी

औरंगाबाद : दुष्काळाने होरपळणाऱ्या मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी तसेच त्यांच्या आत्महत्या थांबविण्यासाठी शिवसेनेच्या माध्यमातून उपक्रम राबविण्याची जबाबदारी पक्षाने औरंगाबादचे पालकमंत्री रामदास कदम यांच्याकडे सोपविली आहे. पालकमंत्री कदम यांनीच औरंगाबादेत रविवारी ही माहिती दिली. विधान परिषदेच्या निवडणुकीत विजयी झाल्यानंतर पहिल्यांदाच रामदास कदम शनिवारी औरंगाबादेत आले होते. खा. चंद्रकांत खैरे यांच्या मुलीच्या लग्नासाठी ते औरंगाबादेत आले होते. घरचे लग्न आहे, म्हणून खास एक दिवस अगोदरच आलो असेही कदम म्हणाले. मी औरंगाबादचा पालकमंत्री असलो तरी आता माझ्यावर मराठवाड्याची जबाबदारी टाकण्यात आली आहे. त्यामुळे विभागातील सर्वच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांसाठी झोकून देऊन काम करणार आहे. शेतकऱ्यांसाठी सरकारी पातळीवरून काम सुरूच आहे. तरीही शासन जिथे कमी, तिथे आम्ही या पद्धतीने शिवसेना शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र काम करत आहे. पक्षाच्या वतीने प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत मदत देण्याचे काम केले जाणार आहे.