शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

स्वस्त धान्यापासून अनेक भूमिहीन कुटुंबे वंचित

By admin | Updated: July 20, 2014 00:29 IST

घनसावंगी : तालुक्यातील बोडखा अनेक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे रेशन कार्ड आणि राजीव गांधी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत.

घनसावंगी : तालुक्यातील बोडखा अनेक दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे रेशन कार्ड आणि राजीव गांधी अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित आहेत. यादीमध्ये एकूण २८ कुटुंबाचे नावच न टाकल्याने हे कुटुंब अन्न सुरक्षा योजनेपासून वंचित राहणार आहेत. अनेक कुटुंबांकडे दारिद्र्यरेषेचे कार्डच नसल्यामुळे गरीब कुंटुंबाला धान्यच मिळत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. ग्रामस्थांतून नाराजी व्यक्त केली जात आहे. रेशनदुकानदाराने फॉर्म न भरल्याने अनेक गरीब कुटुंबांचे बीपीएल कार्ड बंद झाले आहे. त्यामुळे शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी योजना श्रावणबाळ योजनेचे अनुदान मिळण्यास अडचणी येत आहे.दारिद्र्यरेषेखालील कुटुंबांचे सर्वेक्षण करून बीपीएलचे कार्ड देण्यात आले. परंतु या सर्व्हेत बऱ्याच कुटुंबांचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश नाही. यामध्ये समावेश करण्यात आला नाही. अनेक कुटुंबाकडे शेती आहे. त्यांचे उत्पन्न चांगले आहे. असे असूनही त्यांची नावे दारिद्र्यरेषेखाली यादीत आहेत. गावात अनेक कुटुंबं असे आहेत की त्यांच्याकडे ना शेती आहे, ना काही उत्पनाचे साधन तरी त्यांच्याकडे बीपीएलचे कार्ड नाही. पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे गरीब नागरिक या कार्डपासून वंचित आहेत. गरीब कुटुंबांना वाटप करण्याची मागणी तहसीलदार अभय चव्हाण याना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर बाबासाहेब ढेरे, पंकज ढेरे, भीमराव घोलप, अप्पासाहेब ढेरे, बळीराम चव्हाण यांच्यासह अन्य ग्रामस्थांची नावे आहेत. (वार्ताहर)भूमिहीन वंचितयेथील भूमिहीन मजुरी करणारे नागरिकांकडे बीपीएल सर्व्हेनुसार वगळण्यात आले. ते अनेक वर्षांपासून बीपीएल कार्डपासून वंचित आहेत. अनेक विधवांकडे कार्डच नाही. परिणामी शासनाच्या विविध योजनांपासून वंचित आहेत. नव्याने सर्व्हेक्षण करुन शिधापत्रिका देण्याची मागणी लाभार्थ्यांतून होत आहे.